पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे संशयित आतंकवादी चिनी महिलेची विवाह नोंदणी !

अशा गोष्टींमुळेच पुण्यातील आतंकवाद संपत नाही. त्यासाठी संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

अकोला येथे १ सहस्र महिला आणि मुली यांच्यासाठी नि:शुल्क लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन !

महिला आणि मुली यांना स्वसंरक्षण करता यावे अन् त्यांच्यामधे शौर्य निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वराज्य नवनिर्माण फाउंडेशन’च्या वतीने स्थानिक तापडियानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर १ सहस्र महिला आणि मुलींसाठी…

गौण खनिजाचा अवैध उपसा करणार्‍यांकडून ९ कोटी रुपयांचा दंड वसूल !

जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन चालू होते. गत ७ – ८ मासांत २२४ ठिकाणी कारवाई करत जिल्हा प्रशासनाने ९ कोटी रुपयांचा दंड वसूल केला.

कल्याण येथील प्रदूषण करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई !

कल्याण येथे वारंवार असे प्रकार आढळत असतांना अधिकार्‍यांनी यापूर्वी कारवाई का केली नाही ? सामान्यांनाही प्रदूषण कशामुळे होते ते कळते, ते प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना लक्षात येत नाही का ?

करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तींची वारंवार रासायनिक संवर्धन करूनही पुन्हा एकदा झीज !

पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर्.एस्. त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची पहाणी केलेला अहवाल ४ एप्रिल २०२४ या दिवशी न्यायालयात सादर झाला.

‘चांदी कारखानदार असोसिएशन, हुपरी’ यांच्या प्रयत्नांमुळे चांदी दागिन्यांना ‘जीआय’ मानांकन प्राप्त ! – दिनकरराव ससे, उपाध्यक्ष, चांदी कारखानदार असोसिएशन

चांदी कारखानदार असोसिएशन ही संस्था वर्ष १९४४ पासून गेली ८० वर्षे कार्यरत असून या संस्थेच्या माध्यमातून चांदी उद्योगासाठी विविध शासकीय योजना राबवणे, कारागीर-उद्योजक यांच्यात समन्वय ठेवणे यांसह अन्य कामे केली जातात.

सोलापूर येथे लक्ष्मीनारायण सेवा संघाच्या वतीने ‘शिवपुराण’ कथा !

शिवपुराण कथेचा सोलापूर येथील भक्तांना लाभ व्हावा, या उद्देशाने गेली वर्षभर संस्था प्रयत्नरत आहे. कारंबा रस्ता येथील भव्य अशा पटांगणावर ५ लाख भक्तांसाठी आसन व्यवस्था करण्यात येणार आहे.

संदेशखालीच्या प्रकरणात १ टक्केही सत्यता असल्यास सरकारला लज्जास्पद ! – कोलकाता उच्च न्यायालय

संदेशखाली प्रकरणात १ टक्काही सत्यता असेल, तर ते लज्जास्पद आहे. याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या उत्तरदायी  आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे, अशा शब्दांत कोलकाता उच्च न्यायालयाने बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला फटकारले.

२० सहस्र हत्ती जर्मनीमध्ये पाठवणार !

पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे काही देशांमध्ये हत्तींची संख्या वाढली आहे, तर काही देशांत ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ‘ही स्थिती का उद्भवली आहे’, हे प्रत्येक देशाने विचार करण्याची वेळ आता आली आहे !  

नाशिक येथे मुसलमानांकडून रस्ता बंद आणि वाहनांची तोडफोड !

मुसलमानांच्या विरोधात जरा काह ‘खट्’ झाले की, ते कायदा हातात घेतात, तर हिंदू वैध मार्गाने निषेध नोंदवतात. असे असूनही हिंदूंना ‘असहिष्णु’ म्हटले जाते, हे संतापजनक !