कर्तव्यतत्पर वीज कर्मचार्‍यांचा मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने सत्कार !

शहरातील १३२ के.व्ही. क्षमता असलेल्या वीज उपकेंद्रातील कर्मचार्‍यांनी कर्तव्यतत्परता दाखवत अतिशय अल्प कालावधीत शहरातील पुरवठा सुरळीत करून शहरवासियांचे जनजीवन पूर्वपदावर आणले.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ !

लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील नामदेव पायरीवर नारळ फोडत त्यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ केला.

अमळनेर येथे श्री पेडकाईमाता आणि सप्तशृंगीमाता मंदिरांच्या जीर्णोद्धारानिमित्त विशेष पूजा !

शहरात सर्वांना सोयीस्कर होईल अशा मोकळ्या जागी पेडकाई मातेचे मोठे मंदिर बांधून तेथे कायमस्वरूपी सण, उत्सव आणि व्रतवैकल्ये करावीत, असे ठरले.

अयोध्येवर नैसर्गिक संकटे येत नव्हती ! – श्रीमान गौरांगप्रिय प्रभुजी

अयोध्येमध्ये येऊन लव आणि कुश जेव्हा रामायण गाऊ लागले, तेव्हा स्वतः प्रभु श्रीराम स्वत:चे सिंहासन सोडून त्यांच्याजवळ येऊन बसले.

तुर्भेगाव (वाशी) येथे श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा !

श्री साई सेवा समिती संस्थेच्या वतीने श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. वाशी सेक्टर १ येथील श्री साईबाबा मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठाने पार पडली.

नाशिक लोकसभा लढवण्यावर श्री शांतिगिरी महाराज ठाम !

नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी त्यांनी ८ दिवसांचे अनुष्ठान केले.

सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने कोल्हापूर येथे रामराज्य संकल्प यज्ञ !

सकल हिंदू समाजाच्या वतीने श्रीरामनवमीच्या निमित्ताने १६ एप्रिलपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नवी मुंबईत वीज नाही !

येथील महावितरणाच्या कळवा सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी भागात गेल्या काही घंट्यांपासून वीज गेली आहे.

कांदळी (जिल्हा पुणे) येथे श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा !

१६ एप्रिल या दिवशी सायंकाळी प.पू. भक्तराज महाराज रचित भजनांचा कार्यक्रम झाला. भक्तजन रात्री उशिरापर्यंत भजनात दंग होते.

छत्तीसगडमध्ये मशिदीच्या इमामकडून महिलेवर बलात्कार : तक्रारीनंतर पसार !

‘भारतात अल्पसंख्यांक संकटात आहेत’, असा खोटा अहवाल देणारी अमेरिका आता ‘भारतात अल्पसंख्यांकांमुळे इतर संकटात आहेत’, असा अहवाल देण्याचे धाडस दाखवेल का ?