India Slams Pakistan In UN : सैन्यसंचलित देश लोकशाही देशावर बोलण्याचे धाडस करतो !
संयुक्त राष्ट्रांत भारतावर टीका करणार्या पाकच्या पंतप्रधानांचे भारताने प्रत्युत्तर देत काढले वाभाडे !
संयुक्त राष्ट्रांत भारतावर टीका करणार्या पाकच्या पंतप्रधानांचे भारताने प्रत्युत्तर देत काढले वाभाडे !
जगातील अनेक देश भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी स्थान देण्यास पाठिंबा दर्शवत आहेत. आता या सूचीमध्ये ब्रिटनचेही नाव जोडले गेले आहे.
२१ व्या शतकात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर संयुक्त राष्ट्रांना सुधारणा कराव्याच लागणार आहेत. अन्यथा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी ज्याप्रमाणे पर्यायांची निर्मिती झाली,
असे सांगणारी संयुक्त राष्ट्रे ‘हा हिंसाचार कट्टर मुसलमानांनी केला आहे. तेथील मुसलमान असहिष्णु आहेत. हिंदूंवर सातत्याने अत्याचार करतात’, असे म्हणण्याचे धाडस दाखवत नाहीत. याविषयी आता संयुक्त राष्ट्रांना जाब विचारला पाहिजे !
संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयाबाहेर अशी निदर्शने हिंदू करतात, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. जगभरातील हिंदूंनी मोठ्या प्रमाणात परिणामकारक संघटन केल्यास जगातील हिंदूंद्वेष्ट्यांवर वचक निर्माण होईल, हेही तितकेच खरे !
भारतातील ख्रिस्ती अथवा मुसलमान यांच्या विरोधात खुट्ट जरी झाले, तरी संयुक्त राष्ट्रे ‘हे समुदाय संकटात सापडले आहेत’, असे सांगून भारतातील हिंदूंना वेठीस धरतात. आता मात्र बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य करतांना ‘हिंदु’ शब्दाचा उल्लेख करण्याची तसदीही त्याने घेतलेली नाही. अशा दुतोंडी संयुक्त राष्ट्रांचा भारत सरकार निषेधतरी करणार का ?
भारताने बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांतील किती हिंदु निर्वासितांना साहाय्य केले आहे ? इतकेच नाही, तर काश्मीरमधून ३५ वर्षांपूर्वी निर्वासित झालेल्या हिंदूंना सरकारने किती साहाय्य केले आहे ?, याची माहितीही सांगायला हवी !
संयुक्त राष्ट्रांतील रशियाचे स्थायी प्रतिनिधी नेबेंझ्या यांचे मत
संयुक्त राष्ट्रे आणि तालिबान यांच्यात झालेल्या बैठकीत विविध सूत्रांवर झालेल्या वैचारिक देवाण-घेवाणीमुळे अफगाण लोकांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे.
खान यांची अटक, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा ठपका