‘सनबर्न फेस्टिव्हल’ला वसईकरांचा वाढता विरोध !
‘युवकांना नशेच्या आहारी घालणारा सनबर्न फेस्टिव्हल कार्यक्रम रहित झाला पाहिजे’, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी या वेळी व्यक्त केली.
‘युवकांना नशेच्या आहारी घालणारा सनबर्न फेस्टिव्हल कार्यक्रम रहित झाला पाहिजे’, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी या वेळी व्यक्त केली.
अमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या कार्यक्रमाला नवी मुंबईतून विरोध होत आहे.
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्याविषयी, मुंबईत होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’वर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे मुद्रांक शुल्क माफ करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
वर्ष २०१६ मध्ये केसनंद येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘नशेचा बाजार’ मांडला गेला होता; ज्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होते. आयोजकांनी सरकारी महसुलाची मोठी हानी केली आहे;
महाराष्ट्रात गरीब शेतकर्यांना कर्जमाफी नाही; परंतु नशेखोर ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला कोट्यवधीचा दंड माफ, हे संतापजनक !
स्वाक्षरी मोहिमेत शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग !
केवळ मुंबईतूनच नव्हे, तर भारतातून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ हद्दपार व्हावा !
जिल्ह्यातील वसई, विरार या ठिकाणी हे अभियान चालू झाले आहे. याला समाजातून पाठिंबा मिळत आहे. या अंतर्गत अण्णासाहेब वर्तक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, वास्तूविशारद शैलेश मिस्त्री यांचे कार्यालय येथे जाऊन या कार्यक्रमाचे समाज आणि राष्ट्र यांना असलेले धोके याविषयी जागृती केली, तसेच या संदर्भातील पत्रके वितरीत करून समाजात जागृती केली जात आहे.
पश्चिम भागात ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या अंतर्गत आंदोलन करून ‘सनबर्न फेस्टिव्हल’ला जोरदार विरोध करण्यात आला. या वेळी स्थानिक युवक आणि नागरिक यांसह हिंदुत्वनिष्ठ श्री. दीप्तेश पाटील, माजी नगरसेविका सौ. हर्षदा पाटील, वसईच्या दिवाणेश्वर महादेव मंदिराचे विश्वस्त श्री. जगदीश शास्त्री हेही उपस्थित होते.
या सर्व प्रकरणावरून ‘प्रशासकीय अधिकारी आणि सनबर्नचे आयोजक यांचे काही लागेबांधे आहेत का ?’, असा संशय आल्यास चूक ते काय ? यातील उत्तरदायी अधिकार्यांवरही कारवाई व्हायला हवी !