मंत्री विजयकुमार गावित यांना महिला आयोगाची नोटीस !
विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले
महिलांवरील अत्याचाराची संख्या अल्प होत नाही ! – रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
कोल्हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेले वर्षभर मी महिला आयोगाच्या निमित्ताने सुनावणी घेण्यासाठी राज्यभर फिरत आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर सुनावणीसाठी महिला अल्प संख्येने अल्प असतील असा विचार करते; मात्र त्यांची संख्या वाढलेलीच दिसते. त्यामुळे दुर्दैवाने महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढलेलीच दिसते, तसेच महिलांवरील अत्याचारांविषयी महाराष्ट्रात जागृती नाही, त्यासाठी समाजाची मानसिकता पालटली पाहिजे, असे मत राज्य महिला … Read more
तिसगाव (अहिल्यानगर) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या धर्मांधाला अटक !
अल्पवयीन मुलींची छेड काढून त्यांना मानसिक त्रास देणार्या धर्मांधांना त्वरित कठोर शिक्षा हवी ! प्रत्येक वेळी मुलींची छेड काढण्यामध्ये धर्मांध पुढे असतात, हे संतापजनक आणि पोलीस प्रशासनाला लज्जास्पद आहे
गोव्यात आठवड्याला एक विवाहित जोडपे घटस्फोटासाठी महिला आयोगाकडे येते !
पाश्चात्त्यांची शिक्षणप्रणाली स्वीकारणे आणि त्यांचे अंधानुकरण याचे हे फलित आहे ! केवळ भौतिक विकास करून समाजाला आनंदी ठेवता येऊ शकत नाही, हेच यातून शिकून शालेय शिक्षणापासून अध्यात्माचे धडे देणे अपरिहार्य आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्वरित कारवाई करा !
जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण ट्विटरवर अपलोड केले, त्यांची मानहानी करण्याचा,कलंकित करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार केला आहे.
महाराष्ट्रातील गायब झालेल्या ५३५ मुलींच्या तस्करीची शक्यता ! – सौ. रूपाली चाकणकर, अध्यक्षा, राज्य महिला आयोग
एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली गायब होत असतांना त्यांना शोधण्यासाठी सुरक्षायंत्रणांनी काय प्रयत्न केले, तेही जनतेसमोर यायला हवे !
पुणे येथून गेल्या ३ मासांत ४४७ मुली आणि महिला बेपत्ता !
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
राज्यात बेपत्ता मुलींचे स्वतंत्र समितीकडून अन्वेषण होणार !
स्वतंत्र समिती सिद्ध करून समितीच्या माध्यमातून अन्वेषण करण्याच्या दृष्टीने तातडीने कारवाई करण्यासाठी राज्य महिला आयोगाने गृह सचिवांना त्यांच्या कार्यालयात १५ मे या दिवशी उपस्थित रहाण्याच्या सूचना केल्या आहेत.
कायद्यातील स्पष्ट व्याख्येअभावी गौतमी पाटील आणि उर्फी जावेद यांवर कारवाई शक्य नाही ! – सौ. रूपाली चाकणकर
धर्मशिक्षणामुळेच समाजातील अनैतिकता थांबवली जाऊ शकते !