Polluted Indrayani And Chandrabhaga : ऐन माघवारीच्या तोंडावर इंद्रायणी आणि चंद्रभागा दोन्ही नद्या प्रदूषित !

हिंदुत्वनिष्ठ असणार्‍या महायुती सरकारच्या काळात नद्यांचे प्रदूषण संपून वारकर्‍यांना स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे, ही भाविक आणि वारकरी यांची अपेक्षा आहे !

आरोपी तन्वीर शेखसह १० ते १२ जणांविरोधात गुन्हा नोंद !

विनोदी कलाकार प्रणित मोरे याला येथे झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी आरोपी तन्वीर शेख याच्यासह त्याच्या १० ते १२ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. प्रणित यांनी अभिनेते वीर पहारिया यांच्यावर विनोद केल्याने एका गटाकडून त्याला मारहाण करण्यात आली होती.

प्रणित मोरे या विनोदी कलाकारावर टोळक्याकडून आक्रमण

हिंदी चित्रपटसृष्टीतील नवोदित अभिनेते वीर पहारियावर विनोद केल्यामुळे त्याला मारहाण केल्याची ‘पोस्ट’ मोरे याने केली आहे. या घटनास्थळी कोणतीही सुरक्षाव्यवस्था नव्हती. अभिनेता वीर पहारिया हा काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

३ फेब्रुवारीला श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थानम् येथे सुवर्ण कळसारोहण, ध्‍वजस्‍तंभम् आणि मूर्ती प्राणप्रतिष्‍ठापना !

भावनाऋषी पेठ, जुन्‍या वालचंद महाविद्यालयासमोर ४५ वर्षांपूर्वी स्‍थापन झालेल्‍या श्री पंचमुखी हनुमान देवस्‍थानम्‌चा सुवर्ण कळसारोहण सोहळा ३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ९.५० या शुभमुहुर्तावर होणार आहे.

सोलापूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा !

महापालिका स्वच्छता कर्मचार्‍यांवर कुणाचा अंकूश कसा काय नाही ? अशा कर्मचार्‍यांना कामचुकारपणा केल्यामुळे शिक्षा देणे आवश्यक !

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्मशिक्षित व्हा ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा करत आहेत, तर काही लोकप्रतिनिधी हिंदु धर्माचा अवमान करत आहेत. सनातन धर्म हा चिरंतन आहे. तो कधीही नष्ट होणारा नाही, याला इतिहास साक्षी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्यामुळे पाश्चात्त्यांच्या विकृतीला ते कवटाळत आहेत…

म्हाडा आणि सोलापूर महापालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावला दंड

जुलै १९८७ मध्ये सोलापूर जिल्हाधिकार्‍यांनी भूमीच्या मागणीसंदर्भात अधिसूचना काढल्यानंतर तिन्ही याचिकादारांच्या भूमी कह्यात घेण्यात आल्या.

चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेसाठी, तसेच बांगलादेशी हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकारने हस्तक्षेप करावा !

भारताने बांगलादेशाशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागे-पुढे पाहू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे ८ जानेवारी या दिवशी टिळक चौक येथे मूक आंदोलन करण्यात आले.