सरपंच श्री. अक्षय फाटक यांनी वाटली हत्तीवरून साखर !

‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ काही रामभक्तांनी घेतली होती.

‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ! – पालकमंत्री उदय सामंत

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्‍या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

(म्हणे) ‘श्रीराममंदिर भारतीय लोकशाहीवर कलंक !’ – पाकिस्तान

पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !

२३ जानेवारीच्या दुपारपर्यंत ३ लाख हिंदूंनी घेतले रामललाचे दर्शन !

प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे हिंदूंचे स्वप्न २२ जानेवारी या दिवशी म्हणजे तब्बल साडेपाचशे वर्षांनंतर पूर्ण झाले. त्यानंतर आता २३ जानेवारीपासून मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.

आजच्या रावणांविरुद्ध लढण्यासाठी श्रीरामाचे साहाय्य पाहिजे !

हिंदु धर्म मानणार्‍या जर्मनीमधील लेखिका मारिया वर्थ यांनी प्रभु श्रीराम, श्रीराममंदिर, हिंदु धर्म आणि सध्याच्या स्थिती यांविषयी या लेखाद्वारे भाष्य केले आहे. ते येथे देत आहोत.

रामराज्यासम हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्नरत रहावे !

‘आपली पिढी ही अशी आहे की, आपल्याला श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा पहायला मिळत आहे. हा दिवस पहाण्यासाठी यापूर्वी कित्येक पिढ्यांनी प्राणांचे बलिदान केले आहे. त्यांच्या प्रतीही आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे.

अयोध्येतील श्रीराममंदिरात स्थापन झालेल्या आणि मूर्तीकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या श्री रामललाच्या मूर्तीची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘२२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील श्रीराममंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. ती मूर्ती बघितल्यावर मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या या श्री रामललाच्या मूर्तीची मला पुढीलप्रमाणे गुणवैशिष्ट्ये लक्षात आली.

वेळ  मुहूर्ताची !

वर्षे लोटली शतके सरली लढता लढता भारतभूची शकले झाली । मंदिर घडूनी स्थापना होता श्रीरामाची
प्रक्रिया ‘अखंड भारतभू’ची आरंभली ।।

हीच प्रार्थना प्रभु श्रीरामा तव चरणी ।।

अवतार समाप्तीनंतर कलियुगी । पाचशे वर्ष  वनवास ।। त्या वनवासा आम्हीच पापी जबाबदार । क्षमा करूनी करा सत्वर पाप्यांचा संहार ।।