…ही तर हिंदु राष्ट्राची पहाट !

‘अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या वादाचा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि एक मर्यादित का होईना; पण आशा पल्लवित झाली. पुढे अनेक अडथळ्यांना तोंड देत अयोध्येतील श्रीराममंदिर आकाराला आले.

कोट्यवधी जिवांचे लौकिक आणि पारमार्थिक कल्याण करणार्‍या श्रीरामाच्या चरणी महर्षि अगस्ती आणि भक्तशिरोमणी संत गोस्वामी तुलसीदास यांनी वाहिलेल्या भावपुष्पांजलीविषयी साधिकेने सांगितलेली भावसूत्रे !

प्रभु श्रीरामाने केवळ शबरी आणि गिधाडराज जटायु या आपल्या भक्तांनाच मुक्ती दिली; परंतु रामनामाने मात्र अनेक दुर्जनांचाही उद्धार केला असल्याची गुणगाथा वेदांमध्ये वर्णिलेली आहे.

अशी सजली अयोध्यानगरी !

राममय झाल्याची अनुभूती लक्षावधी हिंदूंना व्हावी, म्हणून संपूर्ण अयोध्यानगरी दैवी प्रसंगांनी, तसेच अत्यंत सुंदर पद्धतीने नटवण्यात आली आहे.

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका

विदेशी आणि इस्लामी प्रसारमाध्यमांना भारत आणि हिंदु यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष असल्याने ते जाणीवपूर्वक दोघांना नेहमीच लक्ष्य करत असतात !

श्री रामललाचा एकमेवाद्वितीय असा ११ कोटी रुपयांचा मुकुट !

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्री रामलला यांच्यासाठी गुजरातच्या सुरत येथून ११ कोटी रुपयांचा रत्नजडित सुवर्ण मुकुट पाठवण्यात आला होता.

सरपंच श्री. अक्षय फाटक यांनी वाटली हत्तीवरून साखर !

‘ज्या दिवशी अयोध्येतील मंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, त्या दिवशी हत्तीवरून साखर वाटू !’, अशी शपथ काही रामभक्तांनी घेतली होती.

‘डीप क्लिनिंग’ मोहिमेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे ! – पालकमंत्री उदय सामंत

प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचा आम्हाला अभिमान आहे. जिल्ह्यामध्ये चालू होणार्‍या ‘डिप क्लिनिंग’ मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

(म्हणे) ‘श्रीराममंदिर भारतीय लोकशाहीवर कलंक !’ – पाकिस्तान

पाकिस्तानने भारताच्या लोकशाहीची चिंता करण्याऐवजी स्वतःच्या देशाच्या लोकशाहीची आधी काळजी करावी !

२३ जानेवारीच्या दुपारपर्यंत ३ लाख हिंदूंनी घेतले रामललाचे दर्शन !

प्रभु श्रीरामाचे मंदिर उभारण्याचे हिंदूंचे स्वप्न २२ जानेवारी या दिवशी म्हणजे तब्बल साडेपाचशे वर्षांनंतर पूर्ण झाले. त्यानंतर आता २३ जानेवारीपासून मंदिर सर्व भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.

सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांत ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियानाच्या अंतर्गत शेकडो ठिकाणी रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अयोध्येतील श्रीराममंदिरात झालेल्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने ‘श्रीराम नामसंकीर्तन’ अभियान राबवण्यात आले.