वेळ मुहूर्ताची !
वर्षे लोटली शतके सरली लढता लढता भारतभूची शकले झाली । मंदिर घडूनी स्थापना होता श्रीरामाची
प्रक्रिया ‘अखंड भारतभू’ची आरंभली ।।
वर्षे लोटली शतके सरली लढता लढता भारतभूची शकले झाली । मंदिर घडूनी स्थापना होता श्रीरामाची
प्रक्रिया ‘अखंड भारतभू’ची आरंभली ।।
अवतार समाप्तीनंतर कलियुगी । पाचशे वर्ष वनवास ।। त्या वनवासा आम्हीच पापी जबाबदार । क्षमा करूनी करा सत्वर पाप्यांचा संहार ।।
सांगले परिवारातील कौशल्याआजी या वर्ष २००७ पासून अखंडपणे रामनाम लिहित आहेत. त्यांनी लिहिलेल्या ८५० वह्या जपाने भरलेल्या आहेत. त्यांच्या या कृतीतून त्यांनी इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, कठीण प्रसंगातून मार्ग कसा काढावा, याची शिकवण रामायण देते. जेव्हा जग प्रतिकूलतेशी संघर्ष करत असेल, निराशेच्या वातावरणात जगात असेल, तेव्हा सूर्यवंशी भगवान श्रीराम मार्ग दाखवत रहातात.
आज आवश्यकता भासल्यास सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक केला जातो. ३७० कलम हटवून ‘भारताचे तुकडे करू देणार नाही’, असे दुष्ट शक्तींना सांगितले, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे केले.
सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे केलेले चित्रीकरण ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेद्वारे ‘सनातन प्रभात’च्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केले आहे.
ज्या प्रमाणे वनवास काळातील कठीण प्रसंगांतही अयोध्येतून कोणतेही साहाय्य न घेता, स्वतः वनातील विविध जमातीतींल विरांचे संघटन करून सर्व समस्यांचे निराकरण केले. त्या प्रमाणे हिंदूंनीही श्रीरामाचा आदर्श ठेऊन संघटन केल्यास हिंदु राष्ट्ररूपी ‘रामराज्य’ पुन्हा साकारणे कठीण नाही.
जागतिक स्तरावर वैज्ञानिकांना चकित करणारा ‘श्रीरामसेतू’ हा मानवनिर्मित दगड-वाळूचा सेतू श्रीरामाचा इतिहास गौरवाने सांगणारे एक स्मारक अजूनही पृथ्वीवर आहे.
अयोध्यानगरीची ७ मोक्षनगरींमध्ये गणना केली जाते. तिचे आध्यात्मिक महत्त्व, तिला गतवैभव प्राप्त करून देण्यामध्ये सम्राट विक्रमादित्य यांनी केलेले दैवी कार्य या लेखाद्वारे येथे देत आहोत. जेणेकरून रामभक्त वाचकांची प्रभु श्रीरामाविषयीची श्रद्धा वाढेल.
दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिका सर्व भारतियांना सुपरिचित आहे. या मालिकेतून रामायण खर्या अर्थाने घरोघरी पोचले. ही मालिका सिद्ध करणे आव्हानात्मक कार्य होते.