आपण तेजाचे उपासक आहोत कि केवळ एखाद्या दरीत रहाणारे आहोत ?

देशाचे नाव ‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ (Bharat) यांपैकी काय हवे ? यावरून चालू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्‍या वादाच्‍या पार्श्‍वभूमीवर काही गोष्‍टींचा ऊहापोह होणे आवश्‍यक आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्‍या काळात सीमांचा संकोच, परकियांची आक्रमणे होत गेली, तसतशी नावेही पालटत गेली.

राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्ष’, ‘समाजवाद’ शब्द हटवले ! – काँग्रेसचा दावा

नव्या संसदेच्या दुसर्‍या दिवशीच्या लोकसभेच्या कामकाजाच्या प्रारंभी सदस्यांना राज्यघटनेच्या प्रती देण्यात आल्या. या प्रतींमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द नसल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी केला.

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

‘६ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक; धर्म, धर्मनिरपेक्षता, राज्यघटना आणि ‘सेक्युलर’ शब्दाचा अधिकृत अर्थ नसल्याने होत असलेला अनर्थ’, हा भाग वाचला.

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि राज्यघटना !

भारत स्वयंभू हिंदु राष्ट्र आहेच; पण राज्यघटनेद्वारे ते घोषित होणे आवश्यक !

भारतीय घटनेत सर्वधर्मसमभावाची व्‍याख्‍याच नाही ! – अधिवक्‍ता  सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

जर धर्माच्‍या आधारावर फाळणी झाली आणि मुसलमानांना पाकिस्‍तान मिळाले, तर मग उरलेला हिंदुस्‍थान हिंदूंना मिळायला पाहिजे ना ? तसा तो मिळाला का ? जर मिळाला नाही, तर का मिळाला नाही ? कारण एकच आम्‍ही सर्वधर्मसमभावावर ठेवलेला विश्‍वास !

काँग्रेसचे राहुल गांधी आणि वाद : एक समीकरण

मुस्‍लिम लीग आणि काँग्रेसच्‍या इतिहासावरही चर्चा झाली. केरळमधील काँग्रेस आणि मुस्‍लिम लीग यांचे संबंध अनेक दशके जुने आहेत; पण या पक्षाच्‍या स्‍थापनेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी विरोध केला होता, हेही वास्‍तव आहे.

विदेशात ख्रिस्‍ती पंथाची होत असलेली दुर्दशा आणि त्‍याचा भारतात वाढत असलेला प्रभाव

पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागात श्रद्धाळू आणि चर्चशी जोडलेले लोक यांच्‍या संख्‍येत विलक्षण वृद्धी झाली आहे. भारतासारख्‍या अन्‍य देशांना ख्रिस्‍त्‍यांचे ‘डम्‍प यार्ड’ (कचरा फेकण्‍याचे क्षेत्र) बनवले जात आहे. एक प्रसिद्ध ख्रिस्‍ती धर्मोपदेशक सांगत आहेत की, पृथ्‍वीच्‍या दक्षिण भागामध्‍ये चर्च जलद गतीने विकसित होत आहेत. त्‍यामुळे वर्ष २०६० पर्यंत पृथ्‍वीच्‍या दक्षिण क्षेत्रात ख्रिस्‍ती लोकांची संख्‍या ३४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढत जाईल.

भारताच्‍या सीमावर्ती राज्‍यांची भयावह स्‍थिती !

वर्ष १९४७ मध्‍ये भारताचे दोन भाग करून पाकिस्‍तानच्‍या जिना यांनी द्विराष्‍ट्र तत्त्व स्‍वीकारले होते. मग मात्र भारतालाच मागील ७५ वर्षांपासून ‘धर्मनिरपेक्ष राष्‍ट्र’, असे का घोषित करावे ? वर्ष १९७२ मध्‍ये बांगलादेशाची निर्मिती झाली. इस्‍लामिक कट्टरतावाद्यांनी  बांगलादेशामध्‍ये भयंकर परिस्‍थिती निर्माण केली आहे. पूर्वी तेथे १५ टक्‍के हिंदू होते. आता त्‍यांची लोकसंख्‍या केवळ ८ टक्‍क्‍यांच्‍या आसपास आहे.

हिंदु राष्ट्र नाही, तर रामराज्य हवे ! – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

हिंदु राष्ट्राद्वारे रामराज्यच निर्माण करण्यात येणार असल्याने सर्वप्रथम हिंदु राष्ट्र आणणे आवश्यक आहे !

(म्हणे) ‘निवडणुकीत धार्मिक प्रश्नाच्या आधारे वातावरण निर्माण करणे अयोग्य !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशाचे पंतप्रधान धर्माचा आधार घेऊन घोषणा देतात, याचे आश्चर्य वाटते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.