
नवी देहली – रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी उमेदवारांना पगडी, बिंदी आदी धार्मिक चिन्हे घालण्याची अनुमती मिळणार आहे. रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी नव्या पालटाला ‘धर्मनिरपेक्ष मार्गदर्शक तत्त्वे’ असे नाव दिले आहे. या नव्या व्यवस्थेमध्ये श्रद्धेचा मान राखला जाईल आणि परीक्षेतील पारदर्शकता अन् सुरक्षा पूर्वीप्रमाणेच कठोर राहील.
यापूर्वी रेल्वेच्या परीक्षांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह घालण्यास मनाई होती, त्यामुळे अनेक वेळा हिंदु, शीख, मुसलमान आणि अन्य धर्मीय उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत असे. काही वेळा परीक्षा केंद्रांवर वादही निर्माण होत असे.
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment