
नवी देहली – रेल्वे भरती परीक्षेच्या वेळी उमेदवारांना पगडी, बिंदी आदी धार्मिक चिन्हे घालण्याची अनुमती मिळणार आहे. रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी नव्या पालटाला ‘धर्मनिरपेक्ष मार्गदर्शक तत्त्वे’ असे नाव दिले आहे. या नव्या व्यवस्थेमध्ये श्रद्धेचा मान राखला जाईल आणि परीक्षेतील पारदर्शकता अन् सुरक्षा पूर्वीप्रमाणेच कठोर राहील.
यापूर्वी रेल्वेच्या परीक्षांमध्ये कोणतेही धार्मिक चिन्ह घालण्यास मनाई होती, त्यामुळे अनेक वेळा हिंदु, शीख, मुसलमान आणि अन्य धर्मीय उमेदवारांना अडचणींना सामोरे जावे लागत असे. काही वेळा परीक्षा केंद्रांवर वादही निर्माण होत असे.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले