संस्कृतचे मूल्यमापन मतपेढीवरून करू नका !
खरेतर कोणत्याही भाषेचे मूल्यमापन मतपेढीवरून नव्हे, तर तिच्या श्रेष्ठत्वावरून करण्यात यायला हवे. काँग्रेसची ही चूक आताच्या केंद्र सरकारने सुधारावी. यासाठी केवळ जागतिक संस्कृतदिनाचा सोपस्कार न करता संस्कृत बळकट करण्यासाठी शासनाने योगदान द्यावे !