मराठी, हिंदी आणि संस्कृत या भाषांमध्ये शब्द जोडून न लिहिण्यामागील आध्यात्मिक कारणे अन् इंग्रजीतील ‘कर्सिव’ या लेखनपद्धतीत अक्षरे जोडून लिहिण्याचे दुष्परिणाम !
‘कर्सिव (अक्षरे जोडून वळणदार पद्धतीने सलग लिहिणे)’ लिखाणाच्या पद्धतीमुळे व्यक्तीचे मन आणि बुद्धी यांवर कोणता परिणाम होतो ?’, यांविषयी सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.