चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् (वय ७६ वर्षे) हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !
चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !
चेन्नई येथील पट्टाभिराम प्रभाकरन् हे सनातनच्या १०५ व्या व्यष्टी संतपदावर विराजमान !
आज कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी (११.१२.२०२०) या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत . . .
पू. अश्विनीताई देवद आश्रमातील साधकांच्या ‘माऊली’ शोभती ।
हे भगवंता, माझी काहीच साधना नसतांना माझ्या वाईट काळात पू. ताईच्या रूपातून माझ्यासाठी तूच धावून आलास. माझे वाया जाणारे आयुष्य स्थिर केलेस, मला सांभाळले आणि सावरलेस.
‘पू. नीलेश सिंगबाळ काही कारणास्तव रामनाथी आश्रमात गेले. ३०.१०.२०२० या दिवशी त्यांचे वास्तव्य असलेल्या वाराणसी सेवाकेंद्रातील कक्षात गेल्यावर मला सुगंध आला.
साधना केल्याने व्यक्तीचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. त्यामुळे सुख-दुःखाच्या प्रसंगांत ती स्थिर रहाण्याचा प्रयत्न करते. तिला शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर लाभ होतो, तसेच तिची आध्यात्मिक उन्नती होते.
उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
‘देवद आश्रमातील साधकांची साधना आणि सेवा या दृष्टीने घडी बसवण्यासाठी पू. (सौ.) अश्विनी पवार सतत तळमळीने प्रयत्न करतात.
पू. वामन मला (मनातूनच) सांगत होते, ‘अगं, संतांना स्थुलाचे बंधन नसते. एखाद्याच्या मनातील भाव, तळमळ जाणून ते ती कसेही करून पूर्ण करतात.’’ त्यामुळे ‘स्थुलातून मी तिकडे येण्याची आवश्यकता नाही. मी सूक्ष्मातून तुझी इच्छा पूर्ण केली आहे.
ग्रहदोषांमुळे होणार्या दुष्परिणामांच्या निवारणासाठी ज्योतिषशास्त्रात जप, दान, शांती, रत्न धारण करणे इत्यादी उपाय सांगितले आहेत. हे उपाय केल्याने दुष्परिणामांची तीव्रता काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते; परंतु हे उपाय तत्कालीक परिणाम करतात.