
ठाणे – मीरारोड येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार चालू असतांना चिमणीचा भाग अचानक कोसळला. घटनेच्या वेळी मृताच्या नातेवाइकांसह अनेक नागरिक उपस्थित होते. सुदैवाने चिमणीचा भाग कुणाच्याही अंगावर न पडल्याने जीवितहानी टळली. या घटनेनंतर स्मशानभूमीतील संरचनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !