नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध न केल्यास दावा ठोकणार ! – अनिल बोंडे

मलिक यांच्या या आरोपानंतर भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी म्हटले की, नवाब मलिक यांनी आरोप सिद्ध करून न दाखवल्यास त्यांच्यावर येथील न्यायालयात अब्रूहानीचा दावा प्रविष्ट करण्यात येईल.

मालेगावची घटना म्हणजे देशात अराजक निर्माण करण्यासाठी विचारपूर्वक केलेला प्रयोग ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

. . . हे षड्यंत्र उघड होऊ नये, यासाठी नवाब मलिक यांनी हे प्रकरण भाजपवर ढकलले. या घटनेला महाविकास आघाडीचा पाठिंबा होता, असे आरोप फडणवीस यांनी केले.

हिंदुत्वाला अपकीर्त करणारे काँग्रेसचे नेते सलमान खुर्शिद यांच्या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घाला !

हिंदुद्वेषी खुर्शिद यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही मागणी

राज्यपालांकडे रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करणार ! – विहिंप

रझा अकादमी आणि इतर संघटना यांच्याविरुद्ध हिंसाचाराचे गुन्हे नोंद केले पाहिजेत. या विरोधात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करण्यात येणार आहेत.

दंगल भडकवणार्‍या रझा अकादमीऐवजी स्वरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार्‍या हिंदूंना दोषी ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न ! – आमदार नीतेश राणे, भाजप

रझा अकादमीने काढलेला मोर्चा पूर्वनियोजित होता. हे पोलिसांच्या लक्षात का आले नाही ? राज्यात सरकारच्या पाठिंब्याने हिंदूंवर अन्याय चालू आहे का ?

‘रझा अकादमी’ची पाळेमुळे सांगली जिल्ह्यात आहेत का ? याचे अन्वेषण करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

रझा अकादमी – २ दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या दंगलीत ‘रझा अकादमतीचा पुढाकार होता, असे वृत्त समोर येत आहेत. त्यामुळे ‘रझा अकादमी’वर सरकारने बंदी घालण्याचे धाडस दाखवावे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हाधिकार्‍यांनी लागू केला जमावबंदी आदेश !

महाराष्ट्रात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिते नुसार १४४ कलम अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे

पोलिसांनी भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना केले स्थानबद्ध !

जे दंगल घडवतात, अशा रझा अकादमीच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्याचे धाडस पोलीस दाखवतील का ? हिंदुत्वनिष्ठ नेते सहिष्णु असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर लगेच कारवाई करतात, हे सत्य आहे.

अमरावती येथे उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर पोलीस सतर्क !

अमरावती शहरात उसळलेली दंगल, जाळपोळ आणि दगडफेक या घटना लक्षात घेऊन शहर पोलीसदल सतर्क झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वात शहरभर पोलिसांनी ‘फ्लॅगमार्च’ केला.

नांदेड पोलिसांकडून ४०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद !

त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद शहरात उमटल्यावर १२ नोव्हेंबर या दिवशी दगडफेक करून मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी वजिराबाद, शिवाजीनगर आणि इतवारा पोलीस ठाण्यात ४०० जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.