देहली दंगल !

मध्यप्रदेशात धर्मांधांवर केली त्याप्रमाणे कारवाई करून देहलीबाहेर असलेला दंगलग्रस्त ‘सी ब्लॉक’ परिसर बुलडोझरने उखडला, तर थोडी तरी अद्दल दंगलकर्त्यांना घडेल. देशभरात सातत्याने होणाऱ्या धर्मांधांच्या या दंगली कायमच्या बंद होण्यासाठी मात्र भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणेच आवश्यक आहे !

स्विडनमध्ये कुराण जाळल्यामुळे गेले ४ दिवस हिंसाचार चालूच !

स्वीडनच्या लोकसंख्या १ कोटी असून यात केवळ ३ लाख मुसलमान आहेत. तरीही देशातील अनेक शहरांमध्ये हिंसाचार करून लोकांना वेठीस धरण्याचे धाडस ते करतात, ही संपूर्ण जगासाठी चिंतेची गोष्ट आहे !

(म्हणे) ‘भारतात हिंदूंकडून मुसलमानांवर आक्रमणे !’ – पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! भारतात गेल्या काही दिवसांत धार्मिक हिंसाचार झाला, तो मुसलमानबहुल भागात धर्मांधांकडून हिंदूंच्या विरोधात झाला आहे आणि हेच सत्य आहे; मात्र पाकिस्तान कांगावा करत हिंदूंनाच दोषी ठरवत आहे, यातून पाक डावपेचात किती हुशार आहे, हे लक्षात येते !

हे पोलिसांना लज्जास्पद !

वर्ष २०१२ मध्ये मुंबईच्या आझाद मैदानात दंगल घडवणाऱ्या रझा अकादमीच्या ‘इफ्तार पार्टी’ला मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित राहिले. या दंगलीच्या वेळी जिहाद्यांकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला होता.

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ भूतकाळ वाटतो, त्यांनी देहलीतील दंगल पहावी !

ज्यांना ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट केवळ काश्मीरचा भूतकाळ होता’, असे वाटत असेल, तर ती त्यांची चूक आहे. ‘तो भारतात भविष्यात काय घडणार आहे?’, हे सांगणारा ‘संक्षिप्त भाग’ (ट्रेलर) आहे. भारतात हनुमान जयंतीच्या मिरवणुकांवर झालेली आक्रमणे, हा त्याचा पुरावा आहे.

स्विडनमध्ये कुराण जाळल्याच्या घटनेनंतर शरणार्थी धर्मांधांकडून हिंसाचार

अनेक पोलीस घायाळ
पोलिसांची वाहने जाळली
वर्ष २०२० मध्येही स्विडनमध्ये झाली कुराण जाळल्यामुळे झाली होती दंगल !

रामनवमीला देशात झालेल्या दंगली कुणी केल्या, याचे सुजात आंबेडकर यांनी उत्तर द्यावे ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

दंगली ब्राह्मण घडवतात, हे म्हणण्यापूर्वी काल परवा रामनवमीला देशात अनेक ठिकाणी दंगली झाल्या आहेत. त्या कुणी केल्या ?, याचे उत्तर सुजात आंबेडकर किंवा प्रकाश आंबेडकर यांनी द्यावे.

श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर देशातील ५ राज्यांत धर्मांधांकडून आक्रमणे !

हिंदूंच्या देशात हिंदूंच्याच धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करण्याचे धाडस गेली अनेक वर्षे केले जात आहे. हिंदूंनी आता युद्धपातळीवर वैध मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे धर्मांधांकडून असे धाडस होणार नाही, अशी स्थिती निर्माण केली पाहिजे !

बेंगळुरू दंगलीच्या प्रकरणात धर्मांधाला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

‘अनेक पुराव्यांची पडताळणी केली असता दंगलीच्या वेळी कलीम तेथे उपस्थित होता आणि त्याने सरकारी आणि वैयक्तिक मालकीच्या संपत्तीची हानी केली. त्या वेळी पोलिसांवरही आक्रमण करून लोकांच्या मनात भय निर्माण केले.’

मालेगाव येथील दंगलप्रकरणी १८ संशयितांचा जामीन फेटाळला !

मालेगाव येथील दंगलीत अनेक हिंदु दुकानांची जाळपोळ आणि मोडतोड करण्यात आली होती. यात अनेक जण घायाळही झाले होते. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत ५ गुन्हे नोंद आहेत.