खर्या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी राज्यभर मोर्चे काढणार !

सांगली, ५ मे (वार्ता.) – कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा कोणताही सहभाग नसल्याचे पोलीस अहवालात स्पष्ट झाले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर हे खोटे आरोप करून हिंदुत्वनिष्ठांना अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचल्याचे आता उघड झाले आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील तमाम हिंदू आणि दलीत बांधव यांची क्षमा मागावी.
कोरेगाव – भिमा दंगल प्रकरण : शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, नितीन चौगुलेंनी केली मागणी https://t.co/09kbySllGS
— ANN & GTPL News Network (@annnewsnetwork) May 5, 2022

या प्रकरणी खर्या सूत्रधारांवर कारवाई होण्यासाठी आम्ही राज्यभर मोर्चे काढणार आहोत, अशी माहिती श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी आनंदराव चव्हाण, प्रकाश निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !