Shankaracharya on Bangladeshi Hindus : भारत सरकारने हिंदूंसाठी भूमी आणि सुरक्षा द्यावी, आम्ही जेवणाची व्यवस्था करू ! – ज्योतिष पीठेचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !
बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही हिंदूंवरील आक्रमणाचा केला होता निषेध !
आम्हा ४ शंकराचार्यांमध्ये श्रीराममंदिराच्या विषयावर मतभेद असल्याचा अपसमज पसरवला गेला आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. आमचे एवढेच म्हणणे होते की, प्रभु श्रीरामाची प्रतिष्ठापना शास्त्रानुसार व्हावी.
मी गांधी यांना मारले; कारण त्या व्यक्तीची कूटनीती अधिक काळ चालली असती. त्यामुळे भारताचे अस्तित्व शिल्लक राहिले नसते आणि आदर्शही शिल्लक राहिले नसते.
‘अल्ला’ हा शब्द मातृशक्तीचे प्रतीक आहे. तो संस्कृत शब्द आहे. श्री दुर्गादेवीच्या आवाहनासाठी ‘अल्ला’ शब्दाचा वापर केला जातो, असा दावा पुरीच्या पुर्वाम्नाय गोवर्धनपीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी निश्चिलानंद सरस्वती यांनी येथे केले.
वर्ष २००८ मध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. याद्वारे येथील प्राचीन राजेशाही संपुष्टात आणण्यात आली. नेपाळमध्ये हिंदु धर्म बहुसंख्य, म्हणजे ८१ टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्हीदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे आणि मलाही तसेच वाटते.
येशूच्या नावावर ख्रिस्ती बनत असलेल्या लोकांना येशूचा इतिहासच ठाऊक नाही. येशू काही वर्षे कुठे होते, हेही त्यांना ठाऊक नाही. येशू ३ वर्षे भारतात राहिले होते, असाही दावा शंकराचार्यांनी केला.
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांची स्पष्टोक्ती !
या शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. सीताराम साहा सहभागी झाले होते. या शोभायात्रेत ‘प्रत्येक हिंदु सेना हो, प्रत्येक हिंदु सनातनी हो’, ‘हम भारत भव्य बनाएंगे, हम हिंदु राष्ट्र बनाएंगे !’, अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
जोशीमठच्या आपत्तीवर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी यांची प्रतिक्रिया