India Slams Pakistan On POK : पाकव्याप्त काश्मीरवरील नियंत्रण सोडा !
पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !
पाकला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजत असल्याने त्याद्वारे भारताने पाकव्याप्त काश्मीर मुक्त करणे आवश्यक आहे !
एका भ्रष्टाचारी सरकारच्या माध्यमातून मला ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या मुल्लांना अटक करण्याचीही तसदी न घेणारा हा देश म्हणजेच पाकिस्तान- गीर्ट विल्डर्स
अलीकडेच त्याने पाकिस्तानला भेट दिली होती. अशा परिस्थितीत झाकीरने वासिकची भेट घेतल्यामुळे काही लोकांनी असा दावा केला आहे की, तो पाकिस्तान आणि तालिबान यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे.
संयुक्त राष्ट्रांचा इतिहास पाहिला, तर ते एक बुजगावण्याच्या पलिकडे काही नाही. हिंदूंवर पाकिस्तान आणि बांगलादेश येथे ७८ वर्षांपासून अत्याचार होत आहेत. काश्मीरमध्येही झाले; मात्र संयुक्त राष्ट्रांनी काय दिवे लावले, हे हिंदूंना ठाऊक आहे !
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी ‘जागतिक आनंद निर्देशांका’वर उपस्थित केला प्रश्न ! जे संतांच्या लक्षात येते आणि ते उघडपणे याविषयी भूमिका घेतात, तशी भूमिका भारत सरकार का घेत नाही ?
पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे, हाच संपूर्ण जगासाठी शांततेचा प्रयत्न ठरेल ! यासाठी भारताने पुढाकार घेणे आवश्यक आहे; कारण तो पाकचा शेजारी आणि पाकपुरस्कृत आतंकवादाने सर्वाधिक पीडित देश आहे !
सिंधू नदीवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या कालव्यांना केला विरोध
अशा देशद्रोह्यांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
भारतही गुप्तपणे पाकला साखर पुरवतो, असेच यातून लक्षात येते ! मुळात ‘पाकिस्तानला भारत साखर का विकतो आहे ?’ असा प्रश्न उपस्थित होतो.
‘हिंदुद्वेष’ आधार असलेल्या पाकिस्तानात झाकीर नाईक याच्यासारख्या आतंकवाद्याचे स्वागत होते, यात काय आश्चर्य ?