Pakistan In UN : (म्हणे) ‘भारत आमच्यावर आक्रमण करू शकतो !’ – पाकिस्तान
पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोप
पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये आरोप
पाकिस्तानने असे दिवास्वप्न पहाण्यापेक्षा भारतात घडवून आणण्यात येत असलेल्या आतंकवादी कारवाया प्रथम थांबवाव्यात, आतंकवादी निर्मितीचे कारखाने बंद करावेत, पाकमधील हिंदूंवर होणार अत्याचार थांबवून त्यांना संरक्षण द्यावे आणि पाकव्याप्त काश्मीर भारताला परत द्यावे.
मासेमारांनी भारतीय नौदलाचे आभार मानत दिल्या ‘हिंदुस्थान झिंदाबाद’च्या घोषणा
अफगाणिस्तानसमेवत भारताने संबंध ठेवण्यास चालू केल्यावर अमेरिकेला पोटशूळ उठला आहे. त्यामुळे अमेरिका आता पाकला चुचकारत आहे.
पाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल !
नौकेवरील २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका ! २१ घंट्यांच्या कारवाईनंतर समुद्री चाच्यांनी भारतीय नौदलाकडे शरणागती पत्करली.
स्वतःला आध्यात्मिक वारशापासून दूर ठेवण्यासाठीच्या प्रक्रियेतील जाणूनबुजून मंदिराचा विध्वंस करणे, हा एक भाग आहे. याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानमध्ये बुद्धीहीन हिंसाचार उफाळून आला आहे. पाकिस्तानमध्ये आर्थिक दुर्बलता निर्माण होऊन त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध बिघडलेले आहेत.
‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे.
यातून लक्षात येते की, आय.एस्.आय.च्या माध्यमांतून पाक सैन्य पाकच्या सर्वच सरकारी व्यवस्थांवर अधिकार गाजवत आहे !
भारताने शेजारी देशांच्या अस्थिरतेचा सामना करतांना स्वतःचा दृष्टीकोन राष्ट्रहितार्थ बहुआयामी ठेवावा, ही अपेक्षा !