खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह याला अटक !
खलिस्तानची चळवळ चिरडण्यासाठी आता यावर न थांबता पंजाब, देशातील अन्य भागांतील आणि विदेशातील खलिस्तानांच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न होणे आवश्यक !
खलिस्तानची चळवळ चिरडण्यासाठी आता यावर न थांबता पंजाब, देशातील अन्य भागांतील आणि विदेशातील खलिस्तानांच्या विरोधात कारवाईसाठी प्रयत्न होणे आवश्यक !
भारतीय मदरशांमधून बहुसंख्यांकांच्या विरोधात गरळओक केली जात असून ‘काफिरांना नष्ट करा !’, अशी चिथावणी दिली जाते. त्यामुळे ज्या प्रकारे सौदी अरेबियामध्ये एकही मदरसा नाही, त्याप्रमाणे भारतात ही बंदी घालणे आवश्यक आहे. तरच भारत गझवा-ए-हिंदच्या धोक्यातून सुखरूप बाहेर पडू शकणार आहे !
जर हिंदु राष्ट्राची मागणी योग्य आहे, तर खलिस्तानची मागणी करणार्यांचीही मागणी योग्य आहे. त्यांची बाजू घेतली, तर आमचे मुसलमान तरुण उभे रहातील आणि त्यांनी इस्लामी राष्ट्राची मागणी केली, तर काय होईल ?
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी राकेश टिकैत आणि त्यांचे कुटुंब यांना बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्याला पोलिसांनी देहलीतून अटक केली आहे.
हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !
अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. या संदर्भात राज्य आणि केंद्र शासन यांना सतर्क रहाण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ब्रिटनमध्ये वाढणारा खलिस्तानी आतंकवादही ब्रिटीश साम्राज्यासाठी मोठा धोका आहे, असे या अहवालात म्हटले आहे.
काश्मीरमधील आतंकवादी संघटना ‘अल्-बद्र’चा कमांडर सैयद खालिद रझा याला अज्ञातांना गोळ्या झाडून ठार केले. तो मृत्यूपर्यंत काश्मीरमध्ये सक्रीय होता. ‘सिंधुदेश रिवोल्यूशनरी आर्मी’ या संघटनेने रझा याच्या हत्येचे दायित्व घेतले आहे.
स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर त्याची स्थिती काय झाली आहे, हे त्याच्या साहाय्याने खलिस्तानची मागणी करणार्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !
पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांची वळवळ कशी वाढत आहे ?, हेच यावरून दिसून येते. ‘मागील इतिहास पहाता एखादी मोठी घटना घडल्यानंतरच सरकार जागे होणार आहे का ?’ असा प्रश्नही उपस्थित होतो !