
मुंबई – ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे लक्ष देण्यात आले आहे. याचसमवेत नवीन कॉरिडॉर, रस्ते आणि पायाभूत सुविधा यांसाठी ११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी मांडलेल्या योजनाही योग्य आहेत’, असे सांगून त्यांनी निर्मला सीतारामन् यांचेही अभिनंदन केले आहे.
सौजन्य टीव्ही 9 मराठी
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
गूगलचे ‘जेमिनी’ एआय संकेतस्थळ ‘जय श्रीराम’ला प्रतिसाद देते, तर ‘सिरि’ का देऊ शकत नाही ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमातील तरुणाचा मृत्यू अमली पदार्थ सेवनानेच
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !