
मुंबई – ‘केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा आहे. केंद्रीय अर्थसंकल्प हा शिस्त पाळणारा अर्थसंकल्प आहे’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ‘या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय, शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे लक्ष देण्यात आले आहे. याचसमवेत नवीन कॉरिडॉर, रस्ते आणि पायाभूत सुविधा यांसाठी ११ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. शेतकर्यांच्या मालाला भाव मिळण्यासाठी मांडलेल्या योजनाही योग्य आहेत’, असे सांगून त्यांनी निर्मला सीतारामन् यांचेही अभिनंदन केले आहे.
सौजन्य टीव्ही 9 मराठी
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक