बेंगळुरूतील रामेश्वरम् कॅफे बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या अब्दुलकडून हिंदु नावाचा वापर !
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
त्याने अन्य आरोपींना स्फोटासाठी साहित्य पुरवले होते. त्याला अटक करण्यासाठी ३ राज्यांत १८ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या.
आतंकवाद्यांशी संबंधित असे आतंकवाद्यांना आश्रय देणारे तळ शोधून काढून उद्ध्वस्त करणे महत्त्वाचे आहे !
भारतात जिहादी आतंकवाद्यांची पाळेमुळे किती खोल पसरली आहेत, हे यातून दिसून येते. हा आतंकवाद रोखण्यासाठी सरकारने पावले उचलणे आवश्यक !
केवळ भारतच नव्हे, तर जगात होणार्या बाँबस्फोटांमध्ये आणि आतंकवादी घटनांमध्ये आरोपींची अशीच नावे असतात, हे लक्षात घ्या !
खलिस्तानी आणि गुंड यांच्या संबंधांच्या प्रकरणात कारवाई
भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अन्वेषण चालू !
आतंकवादी कोणत्या धर्माचा असणार, हेच यातून लक्षात येते ! भारतात आतंकवाद कोण घडवतो, याविषयी निधर्मीवादी राजकारणी कधीच बोलत नाहीत; मात्र जनतेला ते ठाऊक झाले आहे !
एन्.आय.ए.च्या ७ राज्यांत १७ ठिकाणी धाडी