पोर्तुगिजांनी गोव्यात १ सहस्रांहून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती !

पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची सूची सिद्ध करण्यासाठी तज्ञांचा सहभाग असलेल्या समितीचा अंतरिम अहवाल सरकारला सुपुर्द – पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मारक उभारण्याचा प्रस्ताव !

खेळाचे इस्लामीकरण करू नका ! – अधिवक्ता विनीत जिंदाल, सर्वोच्च न्यायालय

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘पाकिस्तानी क्रिकेटरद्वारे जिहादला समर्थन !’, या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.

Bhide Guruji : अयोध्या येथील ५ एकर भूमी मुसलमानांच्या मशिदीसाठी देण्याचा निर्णय दुर्दैवी !

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे संबोधन ! मुसलमानांना भूमी दिल्यामुळे श्रीराममंदिराच्या थाटामाटातील उद्घाटनाला शून्य अर्थ ! सांगली येथील श्री दुर्गादौडीची उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात सांगता ! सांगली, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – अयोध्येतील, म्हणजेच श्रीरामाच्या भूमीतील ५ एकर भूमी मशीद बांधण्यासाठी मुसलमानांना देण्याचा निर्णय हा दुर्दैवी, तसेच मन अन् बुद्धी यांना न पटणारा आहे. हा निर्णय घेतल्याने … Read more

भारताच्या अंतर्गत सूत्रांत सातत्याने हस्तक्षेप केल्यानेच भारताने कॅनडाच्या राजनैतिक अधिकार्‍यांना परत पाठवले !

भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करणार्‍या कॅनडाच्या विरोधात असेे पाऊल उचलणे आवश्यकच होते. आता भारत शासनाने असाच बाणेदारपणा दाखवत कॅनडाशी असलेले व्यापारी स्तरावरील संबंध तोडून त्याला वठणीवर आणले पाहिजे !

‘दारुल उलूम देवबंद’च्या मदरशांमध्ये लैंगिक शोषणाला योग्य ठरवणार्‍या ‘बहिश्ती जेवर’ पुस्तक शिकवण्यावर बंदी !

मदरशांमधून आणखी काय शिकवले जाते, हे वेगळे सांगायला नको ! सरकारने देशातील मदरशांवरच आता बंदी घातली पाहिजे, हेच यातून स्पष्ट होते ! भारतात इस्रायलसारखी यंत्रणा असती, तर हे केव्हाच झाले असते !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर केली शस्त्रांची पूजा !

यामुळे भारतातील पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी यांना पोटशूळ उठल्यास नवल नाही !

मणीपूर येथे हिंसाचार घडत नसून घडवला जात आहे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

संघाच्या नागपूर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.

कारागृहात बंदीवान उघडपणे धूम्रपान करतात ! – राज कुंद्रा

भारतातील कारागृहांच्या दुरवस्थेविषयी बरीच माहिती समोर आली आहे; मात्र त्यात सुधारणा करण्याविषयी सरकारी यंत्रणांकडून कृती केली जात नाही, हे संतापजनक होय !

मैतेईंनी मणीपूरमध्ये चर्च जाळल्याने भाजपला पाठिंबा देणार नसल्याचे सांगत मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचा थयथयाट !  

मणीपूरमधील कुकी ख्रिस्त्यांनी हिंदूंना ठार केले, त्यांच्यावर आक्रमण केले, त्याविषयी झोरामथांगा का बोलत नाही ?

बिहारमधील श्री दुर्गादेवी मंडपामधील चेंगराचेंगरीमध्ये ३ जण मृत्यूमुखी

मृतांमध्ये २ वृद्ध महिला आणि एका ५ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.