नाभा (पंजाब) येथे सरकारी महाविद्यालयात प्राचार्यांच्या दालनात विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार !
महाविद्यालयात आणि तेही प्राचार्यांच्या दालनात अशा घटना घडत असतील, तर जनतेला नैतिकेचे शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थी कुणाकडे आदर्श म्हणून पहाणार ?
महाविद्यालयात आणि तेही प्राचार्यांच्या दालनात अशा घटना घडत असतील, तर जनतेला नैतिकेचे शिक्षण कोण देणार आणि विद्यार्थी कुणाकडे आदर्श म्हणून पहाणार ?
न्यायाधीश १० महिन्यांहून अधिक काळ निकाल न देता खटला राखून ठेवतात. हा चिंतेचा विषय आहे, असे विधान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
येत्या श्रीरामनवमीला, म्हणजे १७ एप्रिल या दिवशी सूर्याची किरणे श्रीराममंदिरात श्रीरामललाचा अभिषेक करतील. मंदिराच्या तिसर्या मजल्यावर बसवण्यात आलेल्या ‘ऑप्टोमेकॅनिकल यंत्रणे’द्वारे (यंत्र आणि प्रकाश यांच्या संयुक्त यंत्रणेद्वारे) श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता सूर्याची किरणे गाभार्यात पोचतील.
सनातन परिवार, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांनी श्री. जलतारे यांच्या नियुक्तीचे सहर्ष स्वागत केले आहे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील योगदानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत !
सय्यदला कर्करोगाने ग्रासले होते. त्याची प्रकृती खालावल्याने एक महिन्यापूर्वी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते.
देशातील अनेक भागांत तापमान ४० ते ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. अशा स्थितीत उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे.
तसेच त्यांच्या याचिकेवरील सुनावणीलाही न्यायालयाने ४ आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे.
१ सहस्र वर्षापूर्वी हेमाडपंती पद्धतीचे बांधकाम असलेले श्री पळसनाथ मंदिराचे शिखर प्राचीन इतिहासाची साक्ष देत असून गेल्या ४६ वर्षांपासून पाण्यात तग धरून उभे आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये नेहमीच्या ४ ते ८ दिवसांच्या तुलनेत उष्णतेची लाट १०-२० दिवस टिकू शकते.
मुसलमानांच्या खाद्यपदार्थांच्या दुकानात एकतर थुंकी असलेले किंवा गोमांस असलेले पदार्थ मिसळण्याचा प्रयत्न केला जातो, हे अनेकदा उघड झाले आहे. हे पहाता आता हिंदूंनी अशा दुकानांवर बहिष्कार घातला, तर आश्चर्य वाटू नये !