अमरावती येथील वैद्यकीय व्यावसायिकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी ६ धर्मांधांना अटक !
हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
हत्या प्रकरणातील धर्मांधांना शरियत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
आजचा दिवस हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठी काळा दिवस आहे. या देशात आता न्यायाची आशा नाही. कसलीही आशा शिल्लक राहिलेली नाही. नूपुर शर्मा यांची येणार्या काळात रक्ताला तहानलेल्या जिहाद्यांकडून हत्या होऊ शकते.
गोमंतकातील शांत आणि संयमी नागरिकांना उद्या कन्हैयालालप्रमाणे एखाद्या क्रूर घटनेला सामोरे जावे लागू नये, यासाठी गोव्यातील सरकारने या संदर्भात सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे.
केंद्रशासनाने हिंदूच्या हत्यांमागे कोणते षड्यंत्र आहे, याचा छडा लावावा. केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत.
आरोपींना तात्काळ शिक्षा होण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून ठोस प्रयत्न होत नसल्यानेच हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागते. हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद !
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी जिहाद्यांनी शिरच्छेद केलेल्या कन्हैयालाल यांच्या कुटुंबियांची ३० जून या दिवशी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. कन्हैयालाल यांना आदरांजली वाहत ते म्हणाले, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने या घटनेचे अन्वेषण चालू केले आहे.
तालिबानी पद्धतीने हिंदूची हत्या करणार्या धर्मांधांवर कठोर आणि तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटना आणि धर्मप्रेमी हिंदू यांच्या वतीने करण्यात आली.
काश्मीरमध्ये फोफावलेल्या जिहादी आतंकवादाचे समर्थन करणार्या ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या बंदी घातलेल्या भारतद्वेषी संघटनेला हिंदूंचा कथित पुळका
पाकचा भारतावर आरोप
पाक जगाच्या नकाशावर जिहादी आतंकवादासाठी कुप्रसिद्ध असल्याने पाकची अपकीर्ती होण्यासारखे काहीही शेष नाही, हे त्याने कायमचे लक्षात ठेवायला हवे !
याविषयी भारत सरकार गप्प का ? इस्लामी देश आणि त्यांची संघटनाही गप्प का ? अशी घटना भारतात एखाद्या हिंदूकडून मुसलमानाच्या संदर्भात घडली असती, तर संपूर्ण जगात तिचे भारताच्या आणि हिंदूंच्या विरोधात पडसाद उमटले असते !