हत्येच्या प्रकरणातील दोषीला सहस्रो लोकांसमोर गोळ्या झाडून केले ठार !
समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिक्षेचा धाक असणे आवश्यक आहे. समाज शिक्षेच्या भीतीमुळे अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळतो. भारतात गुन्ह्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्याने गुन्ह्यांचे प्रमाण प्रतिदिन वाढत आहे.