Mamata Accuses Center and BSF : (म्हणे) ‘बांगलादेशी आतंकवाद्यांना प्रवेश देऊन बंगाल अस्थिर करण्याचा कट !’
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संदर्भात पुरावे देणे आवश्यक आहे. जर त्यांच्याकडे पुरावे असतील, तर जनता त्यावरून सरकार आणि सीमा सुरक्षा दल यांना जाब विचारेल !