Tensions In Bengal Over Saffron Flag : बंगालमध्ये बसगाडीवरील श्रीरामाचे चित्र असलेला भगवा झेंडा काढल्याने तणाव
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे.
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला श्रीरामाविषयी वावडे असल्याने ते बाबरचे वंशज असल्याचे दाखवून देत आहे.
भारतीय राज्यघटनेचे रक्षक म्हणवणारेच राज्यघटनेचे तीन तेरा वाजवत आहेत, हे लक्षात घ्या ! संसदेने संमत केलेल्या कायद्याला हुकूमशाही पद्धतीने विरोध करणारी अशा प्रकारची फुटीरतावादी वृत्ती ठेचण्यासाठी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !
विद्यापीठ प्रशासन श्रीरामनवमी साजरी करण्यास अनुमती नाकारते; मात्र इफ्तारला अनुमती देते, तसेच विद्यापिठाच्या भिंतींवर देशद्रोही घोषणा लिहिण्यासही अनुमती देते का ?
बॅनर्जी कधीतरी मुसलमानधार्जिणेपणा सोडून हिंदुहिताची किंवा राष्ट्रहिताची भूमिका घेतील, ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वत:च्या आणि राष्ट्राच्या हिताकरता संघटित होऊन सत्तांध शासनकर्त्यांना सत्ताच्युत करून राष्ट्रहितदक्ष व्यक्तीला सत्तेत आणणे, हाच त्यावर उपाय ठरेल !
बंगालमध्येच नाही, तर देशात कुठेही श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांकडून आक्रमणे होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी प्रत्येक मशिदीची झडती घ्यावी आणि तेथे पोलीस तैनात करावेत, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !
बंगालमध्ये रावण राज्य असल्याने तेथे याहून वेगळे काय घडणार ?
अधिकारी म्हणाले, ‘‘श्रीरामनवमीच्या दिवशी नंदीग्राममध्ये श्रीराममंदिराची पायाभरणी केली जाईल. हे मंदिर अंदाजे १.५ एकर भूमीवर बांधले जाईल. हे मंदिर बंगालमधील सर्वांत मोठे श्रीराममंदिर असेल.’’
बंगाल सरकार अल्पसंख्यांकांच्या पाठीशी आहे, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे रमझान ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
बंगालमध्ये भाजपने अशा प्रकारची मागणी करण्यापेक्षा केंद्रातील भाजप सरकारला राज्यातील तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यास सांगितले पाहिजे, तरच हिंदूंचे आणि देशाचेही रक्षण होईल !
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने इतके मोठे सूत्र असतांना केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?