संपादकीय : बंगालची सत्यान्वेषी वाटचाल !
नव्या सरकारने बंगालमधील राजकीय दडपशाही आणि प्रशासकीय हस्तक्षेप यांचे सावट दूर करून न्याय अन् कायदा यांचे राज्य प्रस्थापित करावे !
नव्या सरकारने बंगालमधील राजकीय दडपशाही आणि प्रशासकीय हस्तक्षेप यांचे सावट दूर करून न्याय अन् कायदा यांचे राज्य प्रस्थापित करावे !
नुकत्याच बंगाल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या आणि कट्टर हिंदुद्वेष्टा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसचा, म्हणजेच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा सपशेल पराभव झाला.
भारतात अल्पसंख्य असुरक्षित असल्याचा टाहो फोडणार्या निधर्मीवादी, साम्यवादी, बुद्धीप्रामाण्यवादी यांना मुसलमानांची ही झुंडशाही दिसत नाही, हे लक्षात घ्या ! –
हा ऐतिहासिक विजय बंगालचे राजकारण, कायदा-सुव्यवस्था, अर्थकारण, राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृती आदींच्या दृष्टीने महत्त्वाचा आहेच; पण त्यासह तो आध्यात्मिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. या विजयाचा आध्यात्मिक पैलू जाणून घेऊया.
भ्रष्टाचाराची असंख्य प्रकरणे आणि ममता सरकारने या भागांमध्ये विकासाची पूर्ण न केलेली आश्वासने, यांमुळे मुसलमान मते तृणमूलपासून दूर झाली आणि इतर पक्षांत विभागली गेली. हा एक खरा राजकीय भूकंप आहे.
पाक डावपेचांत किती हुशार आहे, हे यावरून दिसून येते ! अशा पाकला समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक !
पराभवावरून निवडणूक आयोग आणि भाजप यांना दोष देणार्या ममता बॅनर्जी यांना हा घराच अहेर असून त्यांनी याचे अंर्तमुख होऊन परीक्षण केले नाही आणि सुधारणा केली नाही, तर त्यांचा पक्षा इतिहासजमा होणार, यात शंका नाही !
असे मत ममता बॅनर्जी यांचा सलग दुसर्यांदा दारूण पराभव करणारे भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी विजयानंतर व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘ममता बॅनर्जी यांचे राजकारण संपले आहे. माझा विजय केवळ भाजपचाच नव्हे, तर प्रत्येक सनातनी व्यक्तीचा विजय आहे.
मंत्रीमंडळातील मंत्र्यांची सूची बनवण्यापूर्वी त्या जिहाद्यांची सूची नक्की बनवा, ज्यांच्या कारवायांमुळे १४ वर्षे ३४९ दिवसांपर्यंत पूर्ण बंगाल होरपळून निघाला.
‘बंगालमध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चित्रपटगृहांमधून दाखवण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आम्ही पराभव मानला नाही. निवडणुकीच्या काळात आम्ही ‘द बंगाल फाइल्स’ अधिकाधिक लोकांपर्यंत (लपून) पोचवण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या पद्धतीने लढा चालू ठेवला.