मंदिर न्यास परिषदेत संत, मंदिरांचे विश्वस्त आणि मान्यवर यांचे उद्बोधन

शिर्डी मतदारसंघ हा ऐतिहासिक आहे. सरकारच्या माध्यमातून मंदिर संस्कृतीचा उद्धार होत नाही. अंबामातेचे पांडवकालीन मंदिर आहे; पण ते सरकारच्या कह्यात आहे. सरकार स्वत: काही करत नाही आणि लोकांनाही काही करू देत नाही.

मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेले कार्य, त्याची संघर्षात्मक वाटचाल आणि मिळालेले यश !

मंदिर संस्कृती रक्षणार्थ महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथे स्थापन झालेल्या मंदिर महासंघाच्या कार्याचा आढावा पहात असतांना २४ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘महाराष्ट्र राज्यात मंदिर महासंघाने केलेले कार्य आणि आंदोलने’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                         

Third ‘Maharashtra Mandir Nyas Parishad’ Shirdi : अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या कह्यात नाहीत; मात्र हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या कह्यात का ? – पू. रामगिरी महाराज, मठाधिपती, सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थान, नगर

संत आणि शेकडो विश्‍वस्त यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे तृतीय मंदिर न्यास परिषदेला प्रारंभ

आजपासून श्री साई पालखी निवारा येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ !

मंदिरांचे प्रभावी संघटन, मंदिरांचे सुप्रबंधन यांसह मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाययोजना काढणे यांसाठी २४ आणि २५ डिसेंबर या दिवशी श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ होत आहे.

मंदिरांवर अन्याय होऊ देणार नाही ! – मंत्री भरतशेठ गोगावले

मंदिरांच्या समस्या सोडवण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

शिर्डी येथे २४ आणि २५ डिसेंबरला तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’ !

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून राज्यात ८०० हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे, तर १५ सहस्रांहून अधिक मंदिरांचे देशभरात संघटन झाले आहे.

संघटित लढ्यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करूया !

हे कार्य अन्य राज्यांतही पोचवून तेथील मंदिरांचे संघटन करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी हिंदु जनजागृती समिती आपल्याला पूर्ण सहकार्य करण्यास सिद्ध आहे.

‘सीआयडी’ चौकशीसाठी २७ फेब्रुवारीला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

संत बाळूमामा मंदिराचे सरकारीकरण न करता मंदिर भक्तांच्या कह्यात द्यावे, या तसेच अन्य मागण्यांसाठी बाळूमामांच्या भक्तांचा २७ फेब्रुवारी या दिवशी कोल्हापूर येथे ‘बाळूमामा देवस्थान संरक्षक’ मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. 

आज माणगांव (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’

मंदिरांच्या प्राचीन प्रथा-परंपरा यांचे संरक्षण आणि संवर्धन, मंदिरांचे व्यवस्थापन, पुरातन मंदिरांचे जतन, मंदिरांतील समस्या सोडवणे यांसाठी २० फेब्रुवारी या दिवशी कुडाळ तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन’ होत आहे.

भक्त आणि भाविक यांच्या दृष्टीने मंदिर व्यवस्थापन !

या लेखामध्ये केवळ भाविकांच्या दृष्टीने मंदिरांकडून कोणत्या सोयी-सुविधा देता येऊ शकतात ? यांचा विचार केला आहे. भाविकही त्यांच्या ज्ञात मंदिरांमध्ये काही सुविधा नसतील, तर मंदिर न्यास अथवा व्यवस्थापन यांच्याकडे त्यांची मागणी करू शकतात.