हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही.

काश्मीरचा फुटीरतावादी धर्मांध नेता बिट्टा कराटे याने २० काश्मिरी हिंदूंची हत्या केल्याची दिली होती स्वीकृती !

२० काश्मिरी हिंदूंची हत्या करूनही फुटीरतावादी धर्मांध नेता मोकाट फिरत असणे, हे सर्वपक्षीय शासनकर्ते, प्रशासन, न्यायव्यवस्था आणि हिंदू यांना लज्जास्पद !

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार हा नरसंहारच ! – अमेरिकेच्या मानवाधिकार आयोगाची अधिकृत मान्यता

जे भारत सरकारने करणे अपेक्षित होते, ते अमेरिकेतील एका मानवाधिकार आयोगाने केले ! धर्मनिरपेक्षतावादाची झापड लावलेल्या आणि हिंदूंवरील अन्यायाला शून्य किंमत देणाऱ्या आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला व्ही.पी. सिंग सरकारसह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! – ललित अंबरदार, काश्मिरी विचारवंत

काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला काँग्रेस पक्ष, फारूक अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स आणि मुफ्ती महंमद सईद यांचा पीडीपी पक्षही उत्तरदायी आहे.

हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करणार्‍या राजौरी (जम्मू-काश्मीर) येथील मौलवीची क्षमायाचना !

ही क्षमायाचना म्हणजे ढोंग असून मनातील सत्यच मौलवीच्या ओठांवर आले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि हिंदूंनी सतर्क रहायला हवे, हेच यातून लक्षात येते !

जिहादी आतंकवाद्यांनी लक्ष्य केलेले पहिले काश्मिरी नेते : पंडित टीकालाल टपलू

‘श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यानंतर टीकालाल टपलू हे सर्वांत लोकप्रिय नेते होते; म्हणून आतंकवाद्यांनी त्यांना आधी मारले; कारण आधी नेतृत्व मारले की, नंतरच्या गोष्टी सोप्या होतात.’

‘राजीव गांधी यांनी काश्मीरमधील हिंदू आणि शीख यांचे पलायन रोखण्यासाठी आवाज उठवला होता !’ – काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा संसदेत दावा

जर गांधी यांनी आवाज उठवला होता, तर काश्मिरी हिंदू आणि शीख यांचे पलायन का रोखले गेले नाही, हे चौधरी का सांगत नाहीत ?

नरसंहाराचा इतिहास !

एखाद्या विषयावरील चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला, तर लागोपाठ त्याच पठडीतील चित्रपट काढण्याची स्पर्धा निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये लागते. त्यांच्यामध्ये देशातील वरील नरसंहारांविषयी चित्रपट काढण्याची चढाओढ लागली आणि त्यामुळे देशातील हिंदूंना खरा इतिहास पहायला मिळाला. त्यातून त्यांच्यात जागृती झाली, तर ती हिंदु धर्माच्या रक्षणासाठीचे मोठे यश मानावे लागेल !

बांगलादेशातील हिंदूंच्या वंशविच्छेदावर अद्याप चित्रपट का नाही ? – तस्लिमा नसरीन

काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्‍या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्‍वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !

केवळ क्षमा नाही, तर शिक्षा हवी !

पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीपी) पक्षाचे सरचिटणीस जावेद बेग यांनी ‘काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी मुसलमानांनी क्षमा मागितली पाहिजे. आमच्या मागील पिढीने हिंदूंवर अत्याचार केले, ही त्यांची चूक होती’, असे म्हटले आहे.