
वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये हिंदूंच्या सामूहिकपणे हत्या करण्यात आल्या, त्याला ‘नरसंहार’ म्हणून सरकारने स्वीकारावे; या नरसंहाराला उत्तरदायी असलेल्या सर्व दोषींना कठोर शिक्षा द्यावी; या नरसंहारात पीडित हिंदूंच्या जमिनी आणि संपत्ती तेथील धर्मांधांनी बळकावल्या, त्या हिंदूंना परत देण्यात याव्यात अन् विस्थापित हिंदूंना काश्मीरमध्ये पुन्हा रहाण्यासाठी विशिष्ट जागा देण्यात यावी, अशा आमच्या केंद्र सरकारकडे मागण्या आहेत. आम्ही काश्मिरी हिंदू झुकणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढतच राहू.
जिहादी आतंकवाद्यांनी नष्ट केलेल्या मंदिराची भूमी ३६ वर्षांनंतर पुन्हा काश्मिरी हिंदूंच्या स्वाधीन !
हिंदूंना धर्मांधांशी ‘सनातन धर्मा’च्या दृष्टीने अहिंसेने वागण्याविषयी अयोग्य मार्गदर्शन करणारे मोहनदास गांधी !
पुनर्वैभवाच्या प्रतीक्षेत पराक्रमी राजा ललितादित्याचे काश्मीर !
प्रत्येक हिंदु स्त्रीने पहावा‘च’ असा चित्रपट ‘द केरला स्टोरी २’ !
1971 Bangladesh Genocide : वर्ष १९७१ मध्ये पाक सैन्याने बांगलादेशात केलेल्या नरसंहाराला ‘वंशसंहार’ म्हणून मान्य करा !
Feni Bangladesh Hindu Murder : फेनी (बांगलादेश) जिल्ह्यात अल्पवयीन हिंदु मुलाची हत्या !