काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा
एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. येथे अन्य कोणत्याही देशांच्या संघटनेने नाक खुपसू नये, असे भारताने या संघटनेला परखडपणे सांगायला हवे.
गेल्या ७४ वर्षांत प्रतिवर्षी शेकडो कोटी रुपयांचा व्यय रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याचे प्रयत्न कोणत्याही शासनकर्त्याने केले नाहीत, हे लज्जास्पद !
एका तरुणीचा मुसलमान तरुणाशी विवाह
शिखांच्या संघटनांकडून जम्मूमध्ये आंदोलन; ‘लव्ह जिहाद’चा आरोप !
विदेशी सामाजिक माध्यम असलेल्या ट्विटरचा वाढता उद्दामपणा रोखण्यासाठी आता भारतात त्याच्यावर बंदीच घातली पाहिजे !
काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हेच आतंकवादी भारताला दाखवून देत आहेत. तो नष्ट करण्यासाठी त्यांचा पोशिंदा पाकला नष्ट करा !
‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !
कलम ३७० हटवल्यानंतर प्रथमच बैठक !
काँग्रेसेचे नेते दिग्विजय सिंह यांनी पाकच्या पत्रकाराला कलम ३७० रहित करण्याचे आश्वासन दिल्याचे प्रकरण
दिग्विजय सिंह यांना त्यांच्या काश्मिरी हिंदू असलेल्या भावजयेकडून घरचा अहेर !
पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही, हेच अशा घटनांतून पुनःपुन्हा समोर येत, हे आता लक्षात घ्यायला हवे !