पाकला कायमचे नष्ट केल्यावरच भारताला शांतता लाभेल !

जम्मू – पाकने जम्मू-काश्मीरमधील पूंछ आणि मानकोट सेक्टरमध्ये शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकचे ५ सैनिक ठार झाले, तर ३ जण घायाळ झाल्याची माहिती भारतीय सैन्याच्या सूत्रांनी दिली.
5 Pakistani soldiers killed in retaliatory firing by India along LoC | via @IndiaTVNews https://t.co/Qd1om9D4z1
— India TV (@indiatvnews) December 11, 2020
पाकने यावर्षी आतापर्यंत ३ सहस्र २०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला आहे. वर्ष १९९९ पासून शस्त्रसंधी करार आहे. पाक सातत्याने याचे उल्लंघन करत असतो. यावर्षी पाकच्या गोळीबारात ३० नागरिक ठार आणि १०० हून अधिक जण घायाळ झाले आहेत. (इतक्या वेळा पाक कराराचे उल्लंघन करत असेल, तर हा करार का ठेवला आहे ? तो रहित का केला जात नाही ? – संपादक)
भारतीय सैन्याच्या एका अधिकार्याने सांगितले की, पाककडून अचानक गोळीबार चालू झाला. मानकोट सेक्टरमध्ये सर्वाधिक गोळीबार झाला. येथील काही नागरिकांच्या घरांची हानी झाली. या गोळीबाराला आम्ही प्रत्युत्तर दिले. पाकने अनेक नवीन बंकर बनवले आहेत. तेही उद्ध्वस्त केले.
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Mohammad Nawaz Baned : पाकिस्तानचा क्रिकेटपटू महंमद नवाज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ३ मासांची बंदी
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan