‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घाला ! – करणी सेनेची मागणी

सूरज पाल अम्मू म्हणाले की, निर्मात्यांमध्ये धाडस असेल, तर महंमद पैगंबर आणि शिखांचे गुरू यांच्यावर असा चित्रपट बनवून दाखवला पाहिजे. तेव्हा त्यांना सडेतोड उत्तर मिळेल.

नाशिक येथील श्री विघ्नेश्वर मंदिराचे विश्वस्त रवींद्र पाटील यांच्याकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांविषयी गौरवोद्गार !

श्री. रवींद्र पाटील म्हणाले, ‘‘येथे हिंदुत्वाच्या अधिवेशनाऐवजी संत आणि महापुरुष यांच्यामध्ये असल्याप्रमाणे मला वाटत आहे. येथे सेवा करणार्‍या सर्वांच्या मुखावर किती तेज आहे ! सर्वांच्या वागण्यात किती नम्रता आहे.

मुंबईत हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा खेळ बंद पाडला !

हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहामध्ये घोषणा देत प्रेक्षकांना बाहेर काढले. या वेळी हिंदुत्वनिष्ठांचा कर्मचार्‍याशी वाद झाला.

‘हेट स्पीच’चा बडगा धर्मांध आणि जिहादचे आवाहन करणार्‍या पुस्तकांवर कधी उगारणार !

‘हेट स्पीच’चा बडगा हिंदूंवर उगारला जातो. हिंदूंवर निर्बंध आणून त्यांच्यावर खटले प्रविष्ट केले जातात. ‘हेट स्पीच’ मध्ये अडकवून हिंदूंचे दमन केले जाते. असे असेल, तर ‘धर्मांध’ आणि जिहादचे आव्हान करणार्‍या पुस्तकांवर कधी कारवाई केली जाणार ?

समस्त हिंदूंसाठी आश्वासक ठरणारा ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

हिंदु राष्ट्राची संकल्पना ही कोणतीही प्रादेशिक राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना नाही. ते आमच्या सनातन धर्मातील वैश्विक संस्कृतीचे आणि सनातन धर्मातील विश्वदर्शनाचेच नाव आहे. त्यामुळे ‘सनातन भारत’ म्हणा, ‘हिंदु राष्ट्र’ म्हणा कि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र’ म्हणा, या सर्वांचा अर्थ एकच आहे….

विशाळगडावरील दर्ग्यात पशूबळी बंदीच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार !

मुंबई उच्च न्यायालयाने दर्ग्याच्या याचिकाकर्त्यांना फटकारले !

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात प्रथम दिनी ‘राज्यघटना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मान्यवरांनी मांडलेले परखड विचार !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा बौद्धिक लढा जिंकण्यासाठी हिंदूंविरोधातील ‘नॅरेटिव्ह’ (कथानके) समजून घेणे आवश्यक !

‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी देश-विदेशातील शेकडो हिंदुत्वनिष्ठांचे गोव्यात आगमन !

रामनाथी येथील श्री रामनाथ देवस्थान येथे १६ ते २२ जून या कालावधीत होणार्‍या वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाची म्हणजेच एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे.

‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या ६ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकले !

हिंदूबहुल भारतात ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांवर कारवाई होणे, हा हिंदूंचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होय !

भारतातील शहरी नक्षलवादाची वाढती व्‍याप्‍ती आणि त्‍यावर उपाय !

‘जिहादी मानसिकता आणि इस्‍लामी आतंकवाद यांची समस्‍या भारतासह संपूर्ण जगभरात आहे. त्‍याहूनही धोकादायक आणि भयंकर समस्‍या ही ‘शहरी (अर्बन) नक्षलवादाची आहे. वर्ष १९८२ मध्‍ये भारतामध्‍ये एक अपवित्र संघटना निर्माण झाली. त्‍यात धर्मनिरपेक्षतावादी, साम्‍यवादी (कम्‍युनिस्‍ट), धर्मांध संघटना आदींचा समावेश आहे.