आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी ! – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

. . . अन्यथा हिंदु रक्षा महाआघाडीला मुक्त गोमंतकातील चर्चच्या हिंदुविरोधी आणि पोर्तुगीज चमचेगिरीच्या भूमिकेबद्दल जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडून रस्त्यावर यावे लागेल, अशी चेतावणी हिंदु रक्षा महाआघाडीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे  दिली आहे.

उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धनबादमधील रणधीर वर्मा चौकात एक दिवसीय आंदोलनात करण्‍यात आली.

उत्तराखंडमध्ये २ मुसलमानांनी बंधूंनी हिंदु धर्म स्वीकारला !

या वेळी हिंदु संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही भावांनी सनातन धर्मात प्रवेश केल्यानंतर आनंद व्यक्त केला.

जालना येथे आंदोलन करणार्‍या मराठा समाजाच्‍या बांधवांवर झालेली लाठीमाराची चौकशी करा ! -सकल हिंदु समाजाचे निवेदन

नुकतेच जालना येथे शांततेच्‍या मार्गाने आंदोलन करणार्‍या, उपोषणास बसलेल्‍या सकल मराठा समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात असंख्‍य कार्यकर्ते घायाळ झाले. याचा सकल हिंदु समाज तीव्र निषेध करत आहे.

(म्हणे) ‘डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणेच सनातन धर्मालाही संपवायचे आहे !’- तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी

तमिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद घेतली जाते आणि त्याला राज्याचे मंत्री उपस्थित रहातात, हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे का ?

नागाव (कोल्हापूर) येथील हिंदु समाजाची भूमी मुसलमान समाजाने बळकावली !

मुसलमान समाजाची ही कृती म्हणजे ‘लँड जिहाद’असून या संदर्भात झालेल्या ग्रामसभेत नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी आक्रमक भूमिका घेत याचा सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली आहे.  

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले, ते देशासाठीच ! – रणजित सावरकर (स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची क्षमा कधीच मागितली नाही. स्वतःसह सर्व क्रांतिवीरांच्या सुटकेचे अर्ज त्यांनी सिद्ध केले होते;

श्री महाकालीमातेला फाशी देण्यात येत असलेले मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकाची ‘अ‍ॅमेझॉन’कडून विक्री !

अ‍ॅमेझॉनकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारे साहित्य विक्री केले जात असल्याने आता भारत सरकारने या आस्थापनावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !

चितोडगड (राजस्थान) येथील मेवाड विश्‍वविद्यालयात काश्मिरी मुसलमानांकडून हिंसाचार !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्यासारखीच स्थिती आहे. त्यामुळे काश्मिरी मुसलमानांनी हिंसाचार करणे, यात आश्‍चर्य ते काय ?

मुसलमान तरुणाकडून विवाहित हिंदु महिलेचे अपहरण आणि धर्मांतर

संभल (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !