त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदु महासभेकडून शुद्धीकरण !

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हिंदु महासभेच्या वतीने  १७ मे या दिवशी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. १५ मे या दिवशी मुसलमानांनी बळजोरीने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

आता हिंदू जागृत झाला, तर धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल ! – भार्गवश्री बी.पी. सचिनवाला

हिंदु धर्म आणि हिंदुत्वावरील आक्रमणे थोपवायची असतील, तर हिंदू जागृत झाले पाहिजेत. आता हिंदू जागृत झाला, तरच धर्मनिरपेक्ष भारत हिंदु राष्ट्र होईल. हिंदु धर्मावरील आक्रमणे परतवून लावण्यासाठी हिंदूंनी शक्तीची उपासना करावी.

मथुरेतील संस्कृती विद्यापिठात काश्मिरी मुसलमानांनी केले नमाजपठण !

कारवाई न झाल्यास हनुमान चालिसाचे पठण करू ! – अखिल भारतीय हिंदु महासभा

शनिवारवाडा परिसरातील दर्गा हटवण्याची हिंदु महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांची मागणी !

हिंदुप्रेमींकडून मागणी येण्याअगोदरच सर्वत्रचे प्रशासन आपापल्या भागातील अवैध दर्गे हटवत का नाही ?

सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत विविध ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगली, कोल्हापूर  आणि सातारा जिल्ह्यांत विविध संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

‘पठाण’ चित्रपटाला देशात ठिकठिकाणी विरोध !

‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ बंदही पाडण्यात आले आहेत.

श्रीरामचरितमानसवर बंदी घालण्याची मागणी करणारे स्वामी प्रसाद मौर्य यांची जीभ कापणार्‍याला ५१ सहस्र रुपयांचे बक्षीस देणार !

हिंदु महासभेची घोषणा !

कौशांबी (उत्तरप्रदेश) येथे येशू दरबारच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाने केला बंद – जे हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कळते, ते पोलीस आणि प्रशासन यांना का कळत नाही ?

श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या सर्वेक्षणाच्‍या निर्णयावर २५ जानेवारीला पुढील सुनावणी

श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या प्रकरणाची येथील जिल्‍हा न्‍यायालयात सुनावणी झाली. या वेळी मुसलमान पक्षाकडून सर्वेक्षण करण्‍याच्‍या आदेशाच्‍या विरोधात युक्‍तीवाद करण्‍यात आला. हिंदु पक्षाकडूनही बाजू मांडण्‍यात आली.

जैन पंथियांचे श्रद्धास्थान सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा ! – उमेश गांधी, हिंदु महासभा

सरकारच्या या निर्णयामुळे अहिंसावादी जैन पंथियांना संपूर्ण भारतामध्ये मोर्चे काढून निषेध आंदोलने करावी लागली. त्यामुळे केवळ जैन पंथियांच्याच नव्हे, तर कोणत्याही धार्मिक स्थळांचे महत्त्व जाणून घेऊन सरकारने निर्णय घेणे आवश्यक आहे.