नैसर्गिक आपत्तीमुळे ३ मासांत महाराष्ट्रात ९५ जण मृत्यूमुखी !
नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील ९५ जण मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे मार्च ते मे २०२३ या कालावधीत महाराष्ट्रातील ९५ जण मृत्यूमुखी पडले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी १८ जुलै या दिवशी विधानसभेत दिली.
दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकर्यांच्या पाठीशी आहे. आम्ही शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही. बनावट बियाणांच्या विरोधात कायदा अधिक कडक करण्यात येईल-देवेंद्र फडणवीस
शेतकर्यांची होणारी आर्थिक हानी कोण भरून काढणार ?
शेजारील राज्यातून आणून महाराष्ट्रात बियाण्यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्ये साठा करून गुपचुप विक्री करण्यात येते. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकांच्या वतीने अशा चोरट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
युवा शेतकर्यांनी गावातून फेरी काढली. त्यानंतर बैठकीत गावातील असंख्य युवकांनी स्वतःच्या स्वाक्षरीने पत्र लिहिले.
राज्यात बनावट बियाणे आणि वाढीव दराने त्यांची विक्री करणार्या लोकांविरोधात धाडसत्र चालू आहे. शेतकर्यांची फसवणूक करणार्या लोकांना सोडणार नाही, अशी भूमिका कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली आहे
विविध कारणांनी ब्रिटीशांच्या काळात देवरायांची, जंगलांची अधिकची तोड चालू झाली, ती आजही चालू आहे. तिचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. म्हणून देशी जंगली वृक्षांचे बीजारोपण आणि वृक्षारोपण काळाची आवश्यकता आहे.
यापुढे बनावट बियाणे विकणार्यांना १० वर्षांची शिक्षा होणार असून यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात कायदा आणला जाणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे. येथील दैनिक ‘लोकमत’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ते बोलत होते.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये या वर्षी अल्प पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली
राज्यात शेतीला प्रारंभ होण्यापूर्वी राज्यात लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे सापडले आहेत. १ एप्रिलपासून भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत अवघ्या दीड मासात राज्यात १८.४० मेट्रिक टन बोगस खतांचा साठा सापडला आहे.