सिंधुदुर्ग : झरेबांबर ग्रामस्थांचे ‘जलसमाधी’ आंदोलन तूर्तास स्थगित !
धरणांचा लाभ मिळण्यासाठी शेतकर्यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर शासनाने कठोर कारवाई केली पाहिजे, अन्यथा विविध प्रकल्प हे ठेकेदार अन् अधिकारी यांच्या लाभासाठीच असतात, असेच जनतेला वाटेल !