मुंबई – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊसही पडत आहे. या ४-५ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये अल्प दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडत आहे. पावसामुळे शेतकरी शेतीच्या कामांनाही परत वेग आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘येल्लो अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यात सर्वत्र पावसाचा जोर !
नूतन लेख
- समुद्रकिनार्यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी
- उष्णतेमुळे गोव्यातील ७ धरणांतील पाण्याच्या पातळीत घट
- पुणे येथील ठाकरे गट युवासेनेमधील अनेक पदाधिकार्यांनी आदित्य ठाकरेंकडे दिले त्यागपत्र !
- होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेच्या समोरील झाडाच्या फांद्या तोडल्या !
- ‘आर्.टी.ई.’ अंतर्गत प्रवेशासाठी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करावेत ! – योगेश कडूसकर, उपायुक्त
- संशयित गणेश मिस्कीन आणि अमित बद्दी यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांना जामीन संमत करावा ! – अधिवक्ता समीर पटवर्धन