कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकणारे पृथ्वीवरील संभाव्य संकट ‘सुपर एल निनो’ !

कोट्यवधी लोकांचा मृत्यू होऊ शकणारे पृथ्वीवरील संभाव्य संकट ‘सुपर एल निनो’ !

‘एल निनो’ ही प्रशांत महासागरातील महत्त्वाची हवामानविषयक घटना आहे. ‘एल निनो’काळात वारे कमकुवत होतात किंवा त्यांची दिशा पालटते. त्यामुळे समुद्रातील उष्णता दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीकडे सरकून जगातील वार्‍यांच्या चक्रासह पावसाचे स्वरूप बिघडते.

माण (जिल्हा सातारा) तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र !

माण (जिल्हा सातारा) तालुक्यामध्ये दुष्काळाच्या झळा तीव्र !

ऐन उन्हाळ्यात शेतकरी आणि मेंढपाळ यांना दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून ते मोठ्या संकटात सापडले आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.

सातारा जिल्ह्यात ‘गाव तिथे हवामान केंद्र’ !

सातारा जिल्ह्यात ‘गाव तिथे हवामान केंद्र’ !

येथे ‘गाव तिथे हवामान केंद्र’ उभारण्यात येणार आहे, यापूर्वी १०२ गावांत स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी झाली आहे. १ सहस्र ४९७ पैकी १ सहस्र २१ गावांत ही स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात येणार आहे,

दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

दुष्काळाच्या सर्व सवलती लागू केल्या जातील ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

३० सप्टेंबर या दिवशी मंत्रीमंडळ बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेण्यात आला. दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना साहाय्य करण्याचा प्रयत्न राहील. ‘ओला दुष्काळ’ घोषित करायचा अर्थ असतो की, त्या सवलती लागू करा. ‘ओला दुष्काळ’ ही संकल्पनाच नाही, तरीही तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रीमंडळाने घेतलेला आहे

आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्या !

आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्या !

स्वतःसह आपल्या प्रियजनांसाठी आपत्ती व्यवस्थापन करता येणे, हे अत्यंत आवश्यक आहे. आपत्कालीन स्थिती हाताळता आल्यास आपण स्वतःसमवेत इतरांचाही जीव वाचवू शकतो. यामध्ये पोहणे, बोट चालवणे, पाण्यातून दोरीला धरून चालवणे या सर्वांचा सराव करणे महत्त्वाचे आहे.

माणगाव (जिल्हा रायगड) येथील आदिवासी दुष्काळाने होरपळले !

माणगाव (जिल्हा रायगड) येथील आदिवासी दुष्काळाने होरपळले !

माणगाव (जिल्हा रायगड) येथे कोरड्या नदीत खड्डा करुन पाणी मिळवण्यासाठी आदिवासींची केविलवाणी धडपड

जत तालुक्यातून ५० सहस्र ऊसतोड कामगारांचे स्थलांतर !

जत तालुक्यातून ५० सहस्र ऊसतोड कामगारांचे स्थलांतर !

दुष्काळजन्य परिस्थिती मुळे आष्टा, भिलवडी, सांगली, वाळवा, कर्नाटक राज्य या ठिकाणी अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. जत तालुक्यात कामगारांच्या कामासाठी एकही मोठा उद्योग नाही. तरुण बेरोजगारांची संख्याही अधिक आहे.

Zimbabwe To Cull 200 Elephants : २०० हत्ती मारून मांस लोकांमध्‍ये वाटण्‍याचा झिम्‍बाब्‍वे सरकारचा निर्णय

Zimbabwe To Cull 200 Elephants : २०० हत्ती मारून मांस लोकांमध्‍ये वाटण्‍याचा झिम्‍बाब्‍वे सरकारचा निर्णय

झिम्‍बाब्‍वे देशात उपासमारीचा सामना करण्‍यासाठी सरकारने हत्तींना मारण्‍याचे आदेश दिले आहेत. झिम्‍बाब्‍वेच्‍या ४ जिल्‍ह्यांमध्‍ये २०० हत्ती मारून त्‍यांच्‍या मांसाचे विविध समुदायांमध्‍ये वाटप करण्‍याचा निर्णय झिम्‍बाब्‍वे सरकारने घेतला आहे.

Namibia’s Wildlife Cull : दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी नामीबिया करणार ८३ हत्तींसह ७२३ प्राण्यांची हत्या !

Namibia’s Wildlife Cull : दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवण्यासाठी नामीबिया करणार ८३ हत्तींसह ७२३ प्राण्यांची हत्या !

मानवाला आदिमानवाच्या काळात ढकलणारी हीच आहे का जगात चालू असलेली विकासाची घोडदौड ?

राज्यातील लहान-मोठ्या २,९९७ धरणांत २२ टक्के पाणीसाठा शेष !

राज्यातील लहान-मोठ्या २,९९७ धरणांत २२ टक्के पाणीसाठा शेष !

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वांत अल्प ८.७८ टक्के पाणीसाठा असून, त्या खालोखाल पुणे विभागात १५.६७ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी मेअखेरीस ३०.९४ टक्के पाणीसाठा होता.