‘अलीगड (उत्तरप्रदेश) येथे २३ फेब्रुवारी या दिवशी धर्मांधांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार केला होता. धर्मांधांनी दगडफेक, गोळीबार आणि जाळपोळ केली होती. यामुळे येथील हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण आहे. परिणामी येथील बाबरी मंडी भागातील हिंदूंनी आता त्यांची घरे विकून दुसरीकडे जाण्याची सिद्धता केली आहे. अनेक हिंदूंनी त्यांच्या घरांवर ‘हे घर विकणे आहे’ असे फलक लावले आहेत.’
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > धर्मांधांकडून होत असलेल्या हिंसाचाराचा परिणाम !
धर्मांधांकडून होत असलेल्या हिंसाचाराचा परिणाम !
नूतन लेख
- अध्यात्मशून्य जीवनामुळे पाश्चिमात्य देशांमध्ये मानसिक अशांती, घोर निराशा इत्यादी विकृतींनी घर केलेले असणे
- मतदानाच्या वेळी मतदारांना उन्हाळ्यामुळे लिंबूपाणी आणि शीतपेय देण्याचा खर्च व्हायला नको; म्हणून इतर काळात मतदान का घेत नाही ?
- हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमांच्या वैचारिक आतंकवादाचा सडेतोड प्रतिवाद करणारे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक !
- Babri Lock Amit Shah:आघाडी सत्तेत आल्यास राममंदिरास ‘बाबरी’ नावाचे मोठे कुलूप लावतील ! – अमित शहा
- Gujarat Temple Attacked : कर्णावती (गुजरात) येथे धर्मांध मुसलमानांचे हिंदु मंदिरावर आक्रमण !
- बंगालमधील हिंदूविरोधी निवडणूक आयोग, प्रशासन आणि राज्य सरकार यांना बंगाल उच्च न्यायालयाची चेतावणी !