‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !

‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !

१ ते ३ जुलै या कालावधीत ही व्याख्यानमाला पार पडेल.

PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !

PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !

येणार्‍या गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ऐवजी नैसर्गिक चिकणमाती किंवा मातीपासून बनवलेल्या पर्यावरणपूरक श्रीगणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमात जनतेला केले.

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’

या प्रकल्पामुळे ग्रामीण भागांतील पाणी संवर्धन होऊन भूजल पातळी वाढण्यास साहाय्य होईल, ज्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार आहे, तसेच हा प्रकल्प शेतीसाठी लागणार्‍या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे.

६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !

६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !

‘श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’ असा कांगावा करणारे पर्यावरणवादी याविषयी गप्प का ? हा आहे ‘पुणे स्मार्ट सिटी’ प्रशासनाचा कारभार ! जनतेच्या आरोग्याशी खेळणारे प्रशासन काय कामाचे ?

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या ३ राज्यांच्या मर्यादेत येणार्‍या पश्चिम घाटातील क्षेत्र पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग म्हणून घोषित करण्याची सिद्धता केंद्र सरकारकडून चालू झाली आहे.

राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !

राजापूर तालुक्यात पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करा !

तालुक्यातील विदारक स्थिती पालटण्यासाठी रोजगार निर्मिती करणार्‍या पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी करण्यात यावी, असा ठराव सदस्य राजेश गुरव यांनी मांडला. त्याला सर्व सदस्यांनी एकमताने संमती दिली.

झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !

झाडांच्या संवर्धनात निष्काळजीपणा केल्यास भावी पिढीसाठी पुष्कळ रुग्णालये बांधावी लागतील !

असे सुनवावे का लागते ? महानगरपालिका झाडांचे संवर्धन आणि संरक्षण का करत नाही ? या कामात निष्क्रीय असणार्‍या संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी !

पर्यावरण संरक्षणाला निवडणुकीचे सूत्र बनवणे आवश्यक !

पर्यावरण संरक्षणाला निवडणुकीचे सूत्र बनवणे आवश्यक !

‘पर्यावरण हा केवळ धनाढ्य लोकांचा चर्चेचा विषय आहे, असे वाटते. वास्तविक प्रत्येक व्यक्तीला याविषयी जागरूकता असायला हवी. पर्यावरणाचे प्रश्न निवडणूक सूत्रांमध्ये प्रामुख्याने असायला हवे. राजकीय पक्षांच्या घोषणापत्रांमध्ये पर्यावरण संरक्षणाला महत्त्व दिले पाहिजे. 

मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !

मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !

भारतीय संस्कृतीमध्ये मंदिर, म्हणजे केवळ पूजा करण्याचे स्थान नाही. मंदिर हे समाजजीवन, अर्थव्यवस्था, शिक्षण, संस्कार, पर्यावरण संरक्षण, सेवाभाव आणि राष्ट्रनिर्मिती यांचे केंद्र राहिले आहे. प्राचीन भारतात अनेक नगरांची उभारणी मंदिरांच्या भोवती झाली.

मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !

मंदिर विश्वस्त आणि व्यवस्थापन यांची आचारसंहिता !

मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आणि ती हिंदु धर्माची आधारशीला आहेत. मंदिरांच्या माध्यमातून सनातन वैदिक हिंदु धर्म आणि संस्कृती वर्षानुवर्षे टिकून आहे. पूर्वी मंदिरे १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे माध्यम होती.