मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
मंदिराची भूमिका समजून घेतल्याविना भारताची कथा समजू शकत नाही. सहस्रो वर्षांपासून मंदिरे केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती, तर ज्यांच्यावर भारतीय राष्ट्राची उभारणी झाली, अशा त्या पायाभूत संस्था होत्या.
मंदिराची भूमिका समजून घेतल्याविना भारताची कथा समजू शकत नाही. सहस्रो वर्षांपासून मंदिरे केवळ उपासनेची ठिकाणे नव्हती, तर ज्यांच्यावर भारतीय राष्ट्राची उभारणी झाली, अशा त्या पायाभूत संस्था होत्या.
पोलीसच अशा कृती करत असतील, तर सामान्य जनतेने दाद मागायची कुणाकडे ?
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके पालटली जात आहेत, अशी माहिती ‘बालभारती’च्या संचालिका अनुराधा ओक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्याच्या ‘पेपर फुटीच्या’च्या संकटावर बोलण्यापूर्वी ५ वेगळ्या आठवणी मनात येतात, ज्यामुळे संस्थात्मक उत्तरदायित्वावर मोठे प्रश्न निर्माण होतात.
तिने जेवण-खाणे सोडले, ती कुणाशीही अधिक बोलत नव्हीत. सतत तणावाखाली असायची; पण या सगळ्याचा शेवट इतका भयानक होईल, अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती.
राज्यघटनेनुसार निधर्मी व्यवस्था असून शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश असतांना मुसलमान विद्यार्थिनींना हिजाबला अनुमती का ? असे करून काँग्रेस जाणीवपूर्वक मुसलमानांचे लांगूलचालन करत आहे !
देशभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि महत्त्वाकांक्षा ज्या ‘नीट’ परीक्षेवर अवलंबून आहेत, त्यात झालेला महाघोटाळा केवळ एक आर्थिक गुन्हा नसून आपल्या संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला लागलेली भयंकर कीड आहे.
जगातील बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे ज्ञान अधिक प्रभावीपणे आत्मसात करता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मातृभाषेला प्राधान्य देण्याचे धोरण देशाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
विनादेणगी पारदर्शी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा, जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शालेय, महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहाता कामा नये, अशा सूचना ‘राज्य नियोजन मंडळा’चे कार्यकारी अध्यक्ष तथा शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिक्षण विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
मिझान शेख याने तिचे अपहरण केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मिझान विवाहित असून त्याला २ मुले आहेत.