देशद्रोही ‘न्यूज क्लिक’!
चीनकडून ‘सुपारी’ घेऊन देशविरोधी पत्रकारिता करणार्यांची तोंडे सरकारने कायमची बंद करायला हवीत !
चीनकडून ‘सुपारी’ घेऊन देशविरोधी पत्रकारिता करणार्यांची तोंडे सरकारने कायमची बंद करायला हवीत !
लव्ह जिहाद्यांना शरीयतनुसार शिक्षा झाल्यास भारतातील ही समस्याच संपुष्टात येईल !
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही नागरिकांना स्वच्छतेच्या सवयीसाठी अभियान राबवावे लागणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
एवढ्या वर्षांत रासायनिक वा कृत्रिम अशी कोणतीच यंत्रणा नसतांना देशाने शेतीत संपन्नता अनुभवली आहे. त्यामुळे त्याच मार्गाचा अवलंब करून डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित हरितक्रांतीचे स्वप्न साकार करू शकतो आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !
चंडीगड येथील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अमली पदार्थांच्या संदर्भातील वर्ष २०१५ मधील प्रकरणात पंजाब पोलिसांनी नुकतीच अटक केली. अमली पदार्थांच्या प्रकरणातील आरोपी असण्यासह बनावट पारपत्र बनवणार्यांना पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.
भारताने यापुढे क्रिकेटसारख्या पाश्चात्त्य खेळांना महत्त्व न देता भारतीय खेळांवर लक्ष केंद्रित करायला हवे. त्यासाठी खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास भारतही यापुढे प्रत्येक स्पर्धांमध्ये अधिक संख्येने पदांची लयलूट करतांना दिसेल, हे निश्चित !
सद्यःस्थितीत प्रत्येक जण हा अधिकारच सांगत आहे आणि दुसर्यासाठी त्याग करण्यास सिद्ध नाही. त्यामुळे कावेरी प्रश्नासारखे अनेक प्रश्न सध्या चिघळत आहेत. यातून प्रशासकीय व्यवस्थेचे अपयश वारंवार अधोरेखित होते आणि सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्र) आवश्यकता याकडेच आपल्याला जावे लागते !
‘निसर्गाचा कोप म्हणायचा ? कि नियोजनशून्यतेचा शाप ?’ नदीपट्ट्यांतील बांधकामांना बंदी, नैसर्गिक नाले चालू करणे आणि अनधिकृत बांधकामे अन् अतिक्रमणे कायमची हटवल्यानंतरच पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांची सुटका होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
आज विदेशात भौतिक सुख मिळत असले, तरी मनःशांती नाही. नैतिकतेचाही र्हास झालेला आहे. या दोन्ही गोष्टी हिंदु धर्मात आहेत. याच्या बळावर भारत जगाला दिशादर्शन करू शकतो. भौतिक सुविधा निर्माण करण्यास भारताला अनेक वर्षे लागू शकतील; मात्र साधनेच्या माध्यमांतून भारत विश्वगुरु होऊ शकतो !
पर्यावरणाच्या नावाखाली शास्त्र पालन करण्यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्याचे, त्यातून धर्महानी करण्याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्याने ते स्वयंस्फूर्तीने शास्त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !