‘पाकिस्तान एअरलाईन्स’ ठप्प होण्याची मार्गावर !
‘भारताविरुद्ध लढण्यासाठी अणूबाँब बनवण्यासाठी गवत खाऊ लागले, तरी चालेल’ अशी दर्पोक्ती करणार्या पाकने अणूबाँब बनवले, तरी आता त्याच्या नागरिकांवर गवत खाण्याचीच वेळ आली आहे !
‘भारताविरुद्ध लढण्यासाठी अणूबाँब बनवण्यासाठी गवत खाऊ लागले, तरी चालेल’ अशी दर्पोक्ती करणार्या पाकने अणूबाँब बनवले, तरी आता त्याच्या नागरिकांवर गवत खाण्याचीच वेळ आली आहे !
‘हलाल अर्थव्यवस्था’ ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे संकट बनले आहे. भारत सरकारने ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्याची मान्यता देणारी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हे लागू झाल्यास आता चालू असलेली अघोषित हलालसक्ती अधिकृत होईल.
आयकर विभागाच्या या धाडी आझम खान आणि त्याचे कुटुंबीय यांच्याकडून चालवल्या जाणार्या काही विश्वस्त मंडळांशी संबंधित आहेत. या विश्वस्त मंडळांवर कर चुकवेगिरीचे आरोप आहेत.
सेंट्रल बँकेने कंधार, उरुजगन, हेलमंद, जाबुल आणि डायकुंडी प्रांतातील लोकांना चेतावणी दिली आहे की, केवळ राष्ट्रीय चलनाद्वारेच व्यवहार करण्यात यावा.
भारत एक हिंदूबहुल देश आहे आणि तो मुसलमानबहुल अफगाणिस्तानला साहाय्य करत आहे; मात्र या देशात किती हिंदू शिल्लक आहेत ?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !
सामान्यत: पाणबुडी केवळ ३०० ते ४०० मीटर पर्यंत जाते. समुद्रयान समुद्रातील खोलीत गॅस, कोबाल्ट क्रस्टसारख्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात येत आहे.
शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खुले असलेले नाले नव्याने बांधण्यासाठी शासनाने महापालिकेला ९७ कोटी २२ लाख रुपये संमत केले आहेत.
राज्यशासनाने मागण्यांची पूर्तता न केल्यास १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी संप करण्याची चेतावणी एस्.टी. कर्मचार्यांच्या संघटनेने दिली आहे.
हा आर्थिक महामार्ग चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ योजनेला प्रत्युत्तर असल्याचे म्हटले जात आहे.