‘उडता’ महाराष्ट्र ?

पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.

पोरबंदर (गुजरात) येथे ४५० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त ‘

गुजरातच्या किनार्‍यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !

तमिळनाडूमध्ये अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी करणारा द्रमुकचा नेता जफर सादिक याला अटक !

सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पनवेल येथे ६१ किलोचा गांजा जप्त !; जळगाव येथे संशयित आरोपीची पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या !…

नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळस्पे फाटा येथे चारचाकीची झडती घेतल्यावर १२ लाख २४ सहस्र रुपये किमतीचा ६१ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

पिंपरी (पुणे) येथे ‘मॅफेड्रोन’प्रकरणी अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाकडून अनेक गुन्हे उघडकीस !

देशातील सर्वच अमली पदार्थांचा व्यापार संपवण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे !

इराण-पाकिस्तान येथील आतंकवाद्यांकडून पश्‍चिम भारतीय समुद्रतटांचा तस्करीसाठी वापर !

भारताची पश्‍चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर पाकिस्तान अन् इराण येथील आतंकवादी गट शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी करत आहेत. यासाठी वापरलेली पद्धत पूर्णपणे चित्रपटांमध्ये दाखवतो, तशी आहे, जेणेकरून ते पकडले गेले, तरी त्यांचा नेता ओळखला जाणार नाही.

Tamil Nadu Drugs Seized : तमिळनाडूजवळील समुद्रातून पकडलेल्या नौकेतून ९९ किलो अमली पदार्थ जप्त

या नौकेतील ३ जणांना पकडण्यात आले आहे.

Goa Drugs Racket : गोव्यातील कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून भाग्यनगर येथे अमली पदार्थ पुरवल्याचे उघड !

हे कोलवाळ कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! कोलवाळ कारागृह हा अमली पदार्थांचा अड्डा बनला आहे कि कारखाना ? शासनाने याची त्वरित नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

अमली पदार्थांची समस्या आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न !

पुण्यामध्ये १ सहस्र ७०० किलो आणि पोरबंदर (गुजरात) या ठिकाणी ३ सहस्र ३०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. हे कुठून आले ? कुठे जात होते ? या सगळ्याचा शोध चालू आहे.

धुंदी…नशा आणि अहंकार यांची !

धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !