‘उडता’ महाराष्ट्र ?
पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.
पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.
गुजरातच्या किनार्यांवर आणि बंदरांवरच सर्वाधिक अमली पदार्थ सापडत आहेत. हे पहाता सरकारने अधिक सतर्कता वाढवणे आवश्यक आहे !
सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !
नवी मुंबई पोलीस दलाच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाच्या पथकाने पनवेल येथील पळस्पे फाटा येथे चारचाकीची झडती घेतल्यावर १२ लाख २४ सहस्र रुपये किमतीचा ६१ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
देशातील सर्वच अमली पदार्थांचा व्यापार संपवण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे !
भारताची पश्चिम किनारपट्टी आणि सागरी क्षेत्र यांचा वापर पाकिस्तान अन् इराण येथील आतंकवादी गट शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ यांची तस्करी करण्यासाठी करत आहेत. यासाठी वापरलेली पद्धत पूर्णपणे चित्रपटांमध्ये दाखवतो, तशी आहे, जेणेकरून ते पकडले गेले, तरी त्यांचा नेता ओळखला जाणार नाही.
या नौकेतील ३ जणांना पकडण्यात आले आहे.
हे कोलवाळ कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! कोलवाळ कारागृह हा अमली पदार्थांचा अड्डा बनला आहे कि कारखाना ? शासनाने याची त्वरित नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
पुण्यामध्ये १ सहस्र ७०० किलो आणि पोरबंदर (गुजरात) या ठिकाणी ३ सहस्र ३०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. हे कुठून आले ? कुठे जात होते ? या सगळ्याचा शोध चालू आहे.
धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !