पाकिस्तानचा ‘गरीब २०’मध्ये नक्कीच समावेश होईल !

पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती !

परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चालू आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील भाष्य !

भारत बनला युरोपचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार ! आता…भारत पुरवणार युरोपला युद्ध साहित्य जे युरोपियन देश युक्रेनला पुरवतील. युरोपसाठी भारत बनत आहे तेल आणि युद्ध साहित्य यांचा निर्यातदार !

भारतीय निवृत्त नौदल अधिकार्‍यांची सुटका म्हणजे देशाच्या मुत्सद्देगिरीचा विजय !

भारतीय नौदलाच्या निवृत्त ८ वरिष्ठ अधिकार्‍यांना कतारच्या कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त गतवर्षी नोव्हेंबर मासामध्ये समोर आले आणि संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त झाली.

चीन-तैवान संघर्षात भारताच्या चिंता वाढणार !

चीनची सध्याची पावले पहाता लवकरच चीन-तैवान यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.यामुळे भारतासह संपूर्ण आशियाला याची प्रत्यक्ष झळ बसणार आहे.

उद्दाम मालदीवने भारताचा केला विश्वासघात !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप या भारतीय बेटांच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक केल्यानंतर मालदीवमधील मंत्र्यांचा जळफळाट झाला. त्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जी टीका केली त्याकडे काही मंत्र्यांचे व्यक्तीगत मत म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही.

चीन आणि अमेरिका यांच्यात ठिणगी !

‘सध्या अमेरिका आणि चीन यांच्यात संघर्ष वाढत आहे. त्यातील एक महत्त्वाचे कारण, म्हणजे तैवानचा प्रश्न ! तसेही वर्ष २०४९ मध्ये तैवानचे चीनशी अधिकृतपणे एकीकरण होणार आहे; पण चीनला त्यापूर्वीच तैवानचे एकीकरण करून घेण्याची घाई लागलेली आहे. तैवान हा अमेरिकेच्या हातातील हुकमी एक्का आहे. त्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत तैवानचे चीनशी एकीकरण होऊ देणार नाही. त्यामागील कारण … Read more

परराष्ट्रविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी !

• ढोंगी पश्चिमी संस्थांचे हास्यास्पद अहवाल
• भारताची शस्त्र निर्यातीमध्ये एक महत्त्वाची घडामोड !
• ‘टिकटॉक’वर देशात बंदी – अमेरिकेने भारतासारखे धाडस न दाखवल्याचा परिणाम !

गेल्या आठवड्यातील परराष्ट्रविषयक महत्त्वपूर्ण घडामोडी !

• इस्लामी देशात भारताचा वाढता दबदबा !
• अमेरिका आणि पश्चिमी देश यांची दुटप्पी भूमिका उघड !
• जगासह भारताने वेळीच सावध होणे आवश्यक !

इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातील अल्पविरामाची अपरिहार्यता !

आताच्या युद्धबंदीच्या माध्यमातून २ महत्त्वाची उद्दिष्टे साध्य होणार आहेत. एक म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्याचा स्थलांतरितांचा मार्ग मोकळा होणार आहे.

परराष्‍ट्र धोरणांचे विश्‍लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे भारताच्‍या प्रगतीविषयीचे विश्‍लेषण

कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध यांच्‍या परिणामांवर मात करत भारताने राष्‍ट्रीय सकल उत्‍पन्‍नाचा विकासदर ६ टक्‍के स्‍थिर ठेवला आहे !