पाठ्यपुस्तकातील चुकीच्या इतिहासात पालट करणार्‍या संसदीय समितीने याविषयी सूचना मागवण्याचा दिनांक १५ जुलैपर्यंत वाढवला !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत जनतेला चुकीचा इतिहास शिकवू देणार्‍या दोषींना सरकारने तात्काळ फासावर लटकवावे, अशीच जनतेची मागणी आहे !

‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या हिंदुद्वेषी पुस्तकांमध्ये पालट कधी होणार ?

‘एन्.सी.ई.आर्.टी’च्या पुस्तकामध्ये सतीप्रथेविषयीचा इतिहास देण्यात आला आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत याविषयीचे पुरावे मागण्याचा प्रयत्न करण्यात आला असता एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘आमच्याकडे पुरावे नाहीत’, असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे.

हिंदु राष्ट्राची आवश्यकता का ?

…हिंदु राष्ट्रात हिंदूंवरील अन्याय आणि राष्ट्रापुढील सर्व समस्या संपतील !.

एन्.सी.ई.आर्.टी.कडे तिच्या पुस्तकात सतीप्रथेविषयी देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीचा पुरावा नाही !

केंद्रातील भाजप सरकारने त्याच्या अखत्यारीत असणार्‍या एन्.सी.ई.आर्.टी.चा हिंदुद्वेष थांबवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

इतिहासाचे विकृतीकरण रोखण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करावेत ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

नगर येथे महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्याना’चे आयोजन

मदर तेरेसा अग्रलेखाविषयी त्वरित क्षमा मागणारे कुबेर छत्रपती संभाजी महाराजांच्या अवमानावर क्षमा का मागत नाहीत ? – हिंदु जनजागृती समिती

पत्रकार गिरीश कुबेर यांच्या पुस्तकाविषयी राज्य सरकार गप्प का ?

गिरीश कुबेर यांच्या ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर बंदी घाला !

गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’ या पुस्तकावर देशव्यापी बंदी घालावी. ज्यायोगे छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचा खोटा इतिहास प्रसारित होणार नाही असे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आले आहे.

गिरीश कुबेर लिखित ‘रिनैसंस द स्टेट’, या पुस्तकावर बंदी घाला ! – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ‘ही सर्व पुस्तके शासनाने कह्यात घ्यावीत आणि या प्रकरणात लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण तातडीने हटवण्यासमवेत राज्यशासनाने विशाळगडाच्या संदर्भात विशेष आराखडा आखणे अत्यावश्यक !

याच मागणीचे पत्र श्री. राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिले आहे.

हिंदूंनो, सावधान ! इतिहास पालटला जात आहे !

हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणार्‍या महाराष्ट्रातील हिंदु मावळ्यांचा इतिहास झाकोळून त्याला खोट्या धर्मांधतेची काजळी लावण्याचे धाडस या महाराष्ट्राच्या भूमीत केले जात आहे. हिंदूंनो, चला तर मग सत्य इतिहास समाजापर्यंत पोचवूया !