औरंगजेबाने महाराष्ट्र्रातील गड आणि गावे यांची हिंदु नावे पालटून त्याठिकाणी मुसलमानी पद्धतीची नावे ठेवण्यामागचा दुष्ट हेतू !
नावात काय आहे’, असे विचारणार्या शहाण्यांपेक्षा तो जास्त शहाणा; म्हणून त्याने नावे पालटण्याचा उद्योग या उद्देशाने केला की, हिंदुत्व नावालासुद्धा या भूमीत राहू नये !